vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

तामिळनाडू येथील जगप्रसिद्ध कार्तिक स्वामी या त्रिपुरा कुंटम मंदिरात पारंपारिक प्रथेनुसार दीप प्रज्वलन करण्यास गेलेल्या  भाविकाने दीप प्रज्वलन करण्यास राज्य सरकारने मनाई केल्यामुळे सरकारच्या निषेधार्थ आत्मदहन केले त्या भक्तास धारावी विभागातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

तामिळनाडू येथील जगप्रसिद्ध कार्तिक स्वामी या त्रिपुरा कुंटम मंदिरात पारंपारिक प्रथेनुसार दीप प्रज्वलन करण्यास गेलेल्या  भाविकाने दीप प्रज्वलन करण्यास राज्य सरकारने मनाई केल्यामुळे सरकारच्या निषेधार्थ आत्मदहन केले त्या भक्तास धारावी विभागातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

मुंबई प्रतिनिधी –

तामिळनाडू येथील जगप्रसिद्ध कार्तिक स्वामी या त्रिपुरा कुंटम मंदिरात पारंपारिक प्रथेनुसार दीप प्रज्वलन करण्यास गेलेल्या  भाविकाने दीप प्रज्वलन करण्यास राज्य सरकारने मनाई केल्यामुळे सरकारच्या निषेधार्थ आत्मदहन केले त्या भक्तास धारावी विभागातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने तमाम हिंदू कार्यकर्ते आणि धारावीतील रहिवासी आणि तामिळ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तामिळनाडू राज्यातील राज्य सरकारने कार्तिक स्वामी यांच्या त्रिपुरांटम मंदिरात असलेल्या कळसावर दीप प्रज्वलनास रोखले त्याच्या निषेधार्थ मुंबई धारावीतील स्वामी विवेकानंद मंत्रम ट्रस्ट यांनी सरकारचा जाहीर निषेध केला आणि भाविकास श्रद्धांजली अर्पण केली

त्रिपुरा कुंटम मंदिर तामिळनाडू पारंपारिक प्रथा नुसार येथे कार्तिक भगवान मंदिर कळसावर दीप प्रज्वलन करण्यास गेलेल्या भक्तास दीप प्रजोलनाचे कोर्टाचे आदेश असताना जाणीवपूर्वक हेतू पुरस्कर तामिळनाडू सरकारने विरोध करून रोखले म्हणून त्या भक्ताने स्वतःला जाळून घेतले ,या भक्ताच्या पवित्र आत्म्यास शांती मिळावी म्हणून श्रद्धांजली  सभा आयोजित केली होती सायंकाळी 5:०० वाजता भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण सभा ठिकाण 90 फूट रोड, गणेश मंदिर समोर, पंपुकार हॉटेल शेजारी, येथे आयोजित करण्यात आले होते

सदर भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे संपूर्ण आयोजन विवेकानंद राजा यांनी केले होते

संबंधित पोस्ट

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज दि .4 जुलै रोजी मुंबईत**गेटवे ऑफ इंडिया जवळ कॅन्डल मार्च**केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले नेतृत्व करणार*

vishwatmaklokswamivarta

निलंगा नगरपरिषदेसाठी 67.37, तर रेणापूर नगरपंचायतीसाठी 80.51 टक्के मतदान,उदगीरमध्ये तीन जागांसाठी 58.22 टक्के मतदान,जिल्ह्यातील 4 नगरपरिषद, 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी आज 21 डिसेंबर रोजी मतमोजणी

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्र 2047; नागरिक सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवा!जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे नागरिकांना आवाहन

जिल्ह्यातील पर्यटनाला मिळणार ‘होमस्टे’ची जोड; स्थानिकांना रोजगाराची संधी

vishwatmaklokswamivarta

जनगणना कार्य अचूक, पारदर्शक व वेळेत पूर्ण करा” – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**जनगणना प्रशिक्षण संपन्न; डिजिटल जनगणनेची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याचे आवाहन*

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याची न्यायालयीन कोठडी विशेष एनआयए न्यायालयानं ८ सप्टेंबरपर्यंत वाढवली