vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

जग विक्रम’ जहाजाचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास;एलपीजी (LPG) कार्गो घेऊन १५ एप्रिलला मुंबईत पोहोचणार! 🇮🇳

 ‘जग विक्रम’ जहाजाचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास;एलपीजी (LPG) कार्गो घेऊन १५ एप्रिलला मुंबईत पोहोचणार! 🇮🇳

नवी दिल्ली प्रतिनिधी -जग विक्रम’ जहाजाचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास;एलपीजी (LPG) कार्गो घेऊन १५ एप्रिलला मुंबईत पोहोचणार! 🇮🇳

मध्य आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वजवाहक एलपीजी जहाज ‘जग विक्रम’ (Jag Vikram) आज होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) ओलांडून सुरक्षितपणे पुढे सरकले आहे.

हे जहाज सुमारे २०,४०० मेट्रिक टन एलपीजी (LPG) कार्गो घेऊन भारताकडे येत आहे.जहाजावर २४ भारतीय खलाशी असून ते सर्व सुरक्षित आहेत.

अशी ही माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालय यांनी दिलेली आहे

संबंधित पोस्ट

जलपुनर्भरणाचे धोरण तयार करावे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

छत्तीसगड राज्यात लव्ह जिहाद व धर्मांतरविरोधी कठोरकायदा करणार मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे आश्वासन !हिंदु जनजागृती समिती व हिंदुत्वनिष्ठ यांची छत्तीसगडचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह बैठक..

vishwatmaklokswamivarta

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे 8 जुलै रोजी सत्कार;”भारताची राज्यघटना” विषयावर संबोधन..

vishwatmaklokswamivarta

शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे -उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन

पावसाळीअधिवेशन२०२५ #विधानसभालक्षवेधी

कंपनीला ६० दिवसांच्या मुदतीत सौर कृषी पंप लावणे बंधनकारक- ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – साकोरे