vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

जग विक्रम’ जहाजाचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास;एलपीजी (LPG) कार्गो घेऊन १५ एप्रिलला मुंबईत पोहोचणार! 🇮🇳

 ‘जग विक्रम’ जहाजाचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास;एलपीजी (LPG) कार्गो घेऊन १५ एप्रिलला मुंबईत पोहोचणार! 🇮🇳

नवी दिल्ली प्रतिनिधी -जग विक्रम’ जहाजाचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास;एलपीजी (LPG) कार्गो घेऊन १५ एप्रिलला मुंबईत पोहोचणार! 🇮🇳

मध्य आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वजवाहक एलपीजी जहाज ‘जग विक्रम’ (Jag Vikram) आज होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) ओलांडून सुरक्षितपणे पुढे सरकले आहे.

हे जहाज सुमारे २०,४०० मेट्रिक टन एलपीजी (LPG) कार्गो घेऊन भारताकडे येत आहे.जहाजावर २४ भारतीय खलाशी असून ते सर्व सुरक्षित आहेत.

अशी ही माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालय यांनी दिलेली आहे

संबंधित पोस्ट

जिल्हाभरात शाळाप्रवेशाचा उत्सव पालकमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी उच्चपदस्थांनी केले शाळेतल्या पहिल्या पावलाचे स्वागत…

पालकमंत्र्यांनी दाखविली चित्ररथांना हिरवी झेंडी

महाराष्ट्राने एक निर्भीड, कार्यक्षम आणि प्रशासनावर सखोल पकड असलेला कणखर नेता गमावला – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी वारकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन 

26 डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिवस’ निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणस्थळी जलपूजन संपन्न

vishwatmaklokswamivarta