vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

जग विक्रम’ जहाजाचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास;एलपीजी (LPG) कार्गो घेऊन १५ एप्रिलला मुंबईत पोहोचणार! 🇮🇳

 ‘जग विक्रम’ जहाजाचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास;एलपीजी (LPG) कार्गो घेऊन १५ एप्रिलला मुंबईत पोहोचणार! 🇮🇳

नवी दिल्ली प्रतिनिधी -जग विक्रम’ जहाजाचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास;एलपीजी (LPG) कार्गो घेऊन १५ एप्रिलला मुंबईत पोहोचणार! 🇮🇳

मध्य आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वजवाहक एलपीजी जहाज ‘जग विक्रम’ (Jag Vikram) आज होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) ओलांडून सुरक्षितपणे पुढे सरकले आहे.

हे जहाज सुमारे २०,४०० मेट्रिक टन एलपीजी (LPG) कार्गो घेऊन भारताकडे येत आहे.जहाजावर २४ भारतीय खलाशी असून ते सर्व सुरक्षित आहेत.

अशी ही माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालय यांनी दिलेली आहे

संबंधित पोस्ट

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जंगी स्वागत

विशेष लेख-उष्माघात (Heat Stroke)#उष्माघात 

राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार, हवामान विभागाचा इशारा

नवरात्रीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिला सक्षमीकरण उत्सव…

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख – २२ एप्रिल  जागतिक वसुंधरा दिन पर्यावरणीय संकल्पाचा मुहूर्त

भाजप आमदार तमिळ सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींविरोधात सायन-कोळीवाडा येथे हजारो कार्यकर्ते सहभागी …