vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

जर्मनीत बर्लिन इथं भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत–जर्मनी संबंधांवर महत्त्वपूर्ण भाषण केलं. 🇮🇳🤝🇩🇪

जर्मनीत बर्लिन इथं भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत–जर्मनी संबंधांवर महत्त्वपूर्ण भाषण केलं. 🇮🇳🤝🇩🇪

विदेश प्रतिनिधी-जर्मनीत बर्लिन इथं भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत–जर्मनी संबंधांवर महत्त्वपूर्ण भाषण केलं. 🇮🇳🤝🇩🇪

भारत हा आशियातील प्रमुख वाढीचा इंजिन आहे, तर जर्मनी हा युरोपमधील आर्थिक महासत्ता आहे. दोन्ही देश लोकशाही मूल्यांवर आधारित असून परस्पर सहकार्याद्वारे जागतिक समृद्धीसाठी योगदान देण्याची क्षमता त्यांच्यात आहे.

भारत–जर्मनी संबंध केवळ लोकशाहीपुरते मर्यादित नसून आर्थिक, व्यापारी, औद्योगिक, धोरणात्मक आणि संरक्षण क्षेत्रांपर्यंत विस्तारित झाले आहेत, आणि हे संबंध सातत्यानं अधिक मजबूत होत आहेत.

भारतीय समुदाय हा भारत आणि जर्मनी यांच्यातील एक दुवा असल्याचे सांगत त्यांनी परदेशातील भारतीयांचे योगदान अधोरेखित केलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या जागतिक प्रतिमेत मोठा बदल झाला असून भारत आता जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेत सुमारे 16% योगदान देत आहे.

 

संबंधित पोस्ट

झुडपी जंगल क्षेत्रावर घर असलेला कुणीही बेघर होऊ देणार नाही- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला (एनडीए) भेट

विधानसभा प्रश्नोत्तर : कांदळवनांच्या संरक्षणासाठी किनारपट्टी नियमन समितीची बैठक घेणार- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

राज्यातील पहिलाच उपक्रम; बंदीजनांसाठी कारागृहातच कौशल्य विकास प्रशिक्षणास सुरुवात..

विशेष लेख – प्रजासत्ताक दिनानिमित्त -आपण सगळ्यांनी आपल्या मुलांना हे समजावून सांगावं की देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा देणं किंवा चर्चा करणं नाही, तर…

vishwatmaklokswamivarta

एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो — देबजानी घोष ‘टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत ‘विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन