vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बारामतीत सुनेत्रा ताई अजित पवार यांचा ऐतिहासिक विजय; विक्रमी मताधिक्याने रचला नवा इतिहास…

बारामतीत सुनेत्रा ताई अजित पवार यांचा ऐतिहासिक विजय; विक्रमी मताधिक्याने रचला नवा इतिहास…

राज्य प्रतिनिधी-बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक आणि विक्रमी विजय नोंदवत नवा राजकीय टप्पा गाठला आहे. बारामतीच्या निवडणूक इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवत त्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला. मतमोजणीच्या २४व्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांनी २,१८,९३० मतांपर्यंत मजल मारली. त्यामुळे बारामतीत सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला.

अजित पवारांचाही मोडला विक्रम, सुरुवातीपासूनच एकतर्फी लढत,या पोटनिवडणुकीत एकूण ५८.१७ टक्के मतदान झाले. एकूण २,२३,७०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच ही लढत एकतर्फी असल्याचे स्पष्ट झाले. २४ फेऱ्यांच्या मतमोजणीत सुनेत्रा पवार यांनी प्रत्येक फेरीत आघाडी कायम ठेवली.मतमोजणीच्या २४व्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांनी २,१८,९३० मतांपर्यंत मजल मारली. बारामतीत सुनेत्रा ताई अजित पवार यांचा ऐतिहासिक विजय; विक्रमी मताधिक्याने रचला गेला नवा इतिहास

कडेकोट बंदोबस्तात पार पडलेल्या मतमोजणीत विरोधकांना कोणतीही ठोस लढत देता आली नाही.

या ऐतिहासिक विजय! विजयावर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार म्हणाल्या की,बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडीयाद्वारे तमाम बारामतीकरांचे मानले आभार

00000

संबंधित पोस्ट

आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र इंटेलिजन्स युनिटची स्थापना- गृह राज्य मंत्री योगेश कदम

वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’ व ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ चे आज वितरणयशवंतराव चव्हाण केंद्र येथे लोकोपयोगी विविध उपक्रमांचा शुभारंभ

गिरणी कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध करून देण्याबाबत‘एनटीसी’समवेत तातडीने बैठक घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश…

डाक अदालत 10 सप्टेंबरला

vishwatmaklokswamivarta

रोहा तालुक्यातील कोकणवासी ग्रामस्थ शेतकरी, जनता-ग्रामस्थांनी शासकीय योजनाबाबत महत्वाचे ई-केवायसी पूर्तता करुन घ्यावे

राजकीय पक्षांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध राखण्याचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती यांनी केले आवाहन