vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिवसेना शिष्टमंडळाने घेतली नुतन पोलीस अधिक्षकांची भेट

शिवसेना शिष्टमंडळाने घेतली नुतन पोलीस अधिक्षकांची भेट

जालना, (प्रतिनिधी)-जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्याशिष्टमंडळाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात यथोचित सत्कार करुन कायदाव सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव, जिल्हाप्रमुख महेशनळगे, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम,हनुमान धांडे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रुपम घुगे, शहरप्रमुख दीपक

ननवरे,महेश पुरोहित, राजेंद्र जैस्वाल, अनिस पठाण,फैझान मिर्झा,बळीरामकोल्हे,देवजी जर्‍हाड,भक्त मात्रे,सुदाम काळे,शिवाजी कर्‍हाळे,अंकुशवाघ,अमजत मिर्झा,शिवाजी सोरमारे,सुभाष अरसूळ,इलिया कांबळे,दत्तू नन्नावरे,राजेंद्र जर्‍हाड,सुभाष काटकर आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांच्याशी जालना शहरामधील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. शहरातील वाढतीगुन्हेगारी, बेशिस्त वाहतूक, अवैध धंदे, भाईगिरी, शाळा-महाविद्यालये वशिक्षण संस्था समोर उभे राहून तरुण मुलीं व विद्यार्थिनींना त्रास देणारेरोडरोमिओं यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तसेच सामान्य माणसाला न्याय मिळावा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकासव्हावा, या दृष्टीने सविस्तर चर्चा झाली. संधू यांच्या मार्गदर्शनाखालीजिल्हा नक्कीच भयमुक्त आणि सुरक्षित राहील, असा विश्वास व्यक्त केला

००००

संबंधित पोस्ट

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना अभिवादन*

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचे अर्ज स्विकारण्यास दि.29 सप्टेंबर पर्यंत मुमुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta

महाकवी कालिदास नाट्यगृह येथे रक्षाबंधन उत्सवास मुख्यमंत्री यांची उपस्थिती;बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी 10 जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पलूसच्या जवाहर नवोदय विद्यालयात 11 वी प्रवेशासाठी 10 ऑगस्टची मुदत..

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे एक विचार, एक प्रेरणास्रोत – राज्यपाल आचार्य देवव्रत राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते लेखक बर्जिस देसाई लिखित ‘मोदीज मिशन’ पुस्तकाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वराज्य प्रतिष्ठान यांच्यावतीने अन्नधान्य किट वाटप संपन्न