vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोकण किनारपट्टी सह मुंबई  पश्चिम उपनगरामध्ये तुफान मुसळधार पाऊस पडत अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या पाणी तुंबण्याची घटना समोर येत आहे

कोकण किनारपट्टी सह मुंबई  पश्चिम उपनगरामध्ये तुफान मुसळधार पाऊस पडत अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या पाणी तुंबण्याची घटना समोर येत आहे

मुंबई प्रतिनिधी- कोकण किनारपट्टी सह मुंबई  पश्चिम उपनगरामध्ये तुफान मुसळधार पाऊस पडत आहे अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या पाणी तुंबण्याची घटना समोर येत आहे हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे

मुंबई दादर परळ सायन आणि आणि विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात त धुवाधार मुसळधार ठिकठिकाणी पडत आहे तर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले जात आहे मुंबईतील ज्या विभागामध्ये नेहमी चालू झाली पाणी जमत आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने पर्यायी व्यवस्था म्हणून आपले कामगार उभे केलेले आहेत

नव्या मुंबईत सलग तीन दिवस सतत पाऊस पडत आहे नव्या मुंबईतील पनवेल मध्ये सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले जात आहे- मुंबई किनारपट्टीवर असलेला समुद्रकिनारी मरीन ड्राईव्ह गिरगाव चौपाटी गेट ऑफ इंडिया वरळी समुद्र किनार आणि जुहू चौपाटी आधी परिसरात समुद्रापासून पर्यटकांना दूर ठेवण्याचे काम प्रशासन करत आहे समुद्राला कोणत्याही क्षणी मोठी भरती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने नागरिकांनी स्वतःची काळजी घेत या समुद्रकिनारापासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासन करत आहे गेले सतत तीन दिवस नव्याने सुरू झालेला हा पाऊस आणखी किती उग्ररूप घेईल हे सांगता येत नसल्याने नागरिकांनी विनाकारण बाहेर पडण्याची आवश्यकता नसल्यास बाहेर पडू नये असे आव्हान प्रशासन करत आहे

संबंधित पोस्ट

विशेष लेख -:ज्येष्ठांची काळजी घेणारी “मुख्यमंत्री वयोश्री योजना”  

vishwatmaklokswamivarta

वेतन टप्पा अनुदानासाठी शासनाची सकारात्मक भूमिका- शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

रस्त्याचे काम अर्धवट; गणेश वाडेकर ठेकेदाराने बिलही उचलले माजी सरपंच विमल सातपुते यांच्या कार्यकाळात २०२३ ला झालेला रस्ता फक्त १० तास जेसीबी चालवून अर्धवट काम करुन ८ लाखाचे बोगस बिल उचलले तरीही यावर कारवाई होईल का?हस्ते पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी गाठले थेट मिनी मंत्रालय.

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

नीट-युजी फेरपरीक्षा पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- जिल्ह्यात 10 परीक्षा केंद्रे, 4572 परीक्षार्थी- सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना- केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात