vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

धारावीतील कुमारी वैभवी इंगळे हिने तलवारबाजी कास्प पदक पटकविले आहे

धारावीतील कुमारी वैभवी इंगळे हिने तलवारबाजी कास्प पदक पटकविले

36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्ध महाराष्ट्र क्रीडा संघातून ओडिसा येथे खेळला गेलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा..

मुंबई प्रतिनिधी

धारावीतील कुमारी वैभवी इंगळे हिने तलवारबाजी कास्प पदक पटकविले 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्ध महाराष्ट्र क्रीडा संघातून ओडिसा येथे खेळला गेलेल्या राष्ट्रीय स्तरावरील उडीसा व केरळ येथे संपन्न झालेल्या तलवारबाजी खेळामध्ये धारावीच्या कुमारी वैभवी मल्लिकार्जुन इंगळे सध्या एलएलबी प्रथम वर्गात असलेल्या चेंबूर येथील कर्नाटक कॉलेज ऑफ लॉ वय वर्ष अठरा तिने नुकतेच राष्ट्रीय स्तरावरील काश्यपदक दिले आहे त्यामुळे समाजाची सर्व स्तरातून तिची कौतुक होत आहे कुमारी वैभवी ही मूळची दुधनी सोलापुर येथील परंतु लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यामुळे पुढचे शिक्षण व पोट्या पाण्याचा प्रश्न तिच्या समोर उभा राहिला त्यावेळी एक उद्योजक व तिचे आजोबा सिद्राम सेठ मारुती नारायणकर आणि वैभवी ची आई विमल मल्लिकार्जुन यांनी निर्णय घेतला की शिक्षणाकरिता पुढील शिक्षण होईपर्यंत धारावी आजोबांकडे ठेवायची पुढच्या शिक्षणाची व क्रीडा क्षेत्राची जबाबदारी आजोबांनी घेतली त्यामुळे तिला पुढील शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळाले याकरिता तिला कोच म्हणून मार्गदर्शन करणारे आनंद वाघमारे राहुल वाघमारे यांनीही तिची जबाबदारी घेतली तिला भारताकरता खेळायचे आहे अशी माहिती तिच्याशी बोलताना दिलीप गाडेकर यांना मिळाली तिला पुढील क्रीडा क्षेत्राच्या प्राविण्‍यासाठी मॉर्निंग फ्रेंड सर्कल ग्रुप जयराम सोनवणे दत्तू सोनवणे मोहन साळवी तसेच झोपडपट्टी पोलीस पंचायत अलका साबळे मंगेश खटमल चतुर गायधनकर यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत

संबंधित पोस्ट

लातूर येथे सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन

कराटे योद्धा असोसिएशनची ५व्या मास्टर रॉयल कप नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक कामगिरी – ६ सुवर्ण, ८ रौप्य, ९ कांस्य पदकांची लयलूट !

vishwatmaklokswamivarta

सौरव घोषाल आणि तेजस्वीन शंकर यांनी रचला इतिहास, 6व्या दिवशी भारताने 5 पदकं जिंकली..

नगरविकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा-छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, नांदेड, लातूर विजेते…

vishwatmaklokswamivarta

आज टी२० चषकातील भारतासाठी सर्वाधिक महत्वाचा सामना: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

vishwatmaklokswamivarta

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून भारतात होणार आहे

vishwatmaklokswamivarta