vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दिल्लीतील नव्या संसद भवनच्या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांचा बहिष्कार; उद्धव ठाकरे गट, NCP देखील राहणार अनुपस्थित…

दिल्लीतील नव्या संसद भवनच्या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांचा बहिष्कार; उद्धव ठाकरे गट, NCP देखील राहणार अनुपस्थित…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

नव्या  संसद भवनच्या उद्घाटन  सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्यचा निर्णय घेतला आहे. दरम्यान समविचारी विरोधकांसोबत  उद्धव ठाकरे गट, NCP देखील अनुपस्थित  राहणार आहेत याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे

दिल्लीमध्ये 28 मे दिवशी मोदी सरकारने नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे मात्र त्याला देशभरातून प्रमुख विरोधी पक्षांनी हजेरी न लावण्याचा निर्णॅय जाहीर केला आहे.

नव्या  संसद भवनच्या उद्घाटन  सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्यचा निर्णय घेतला आहे. दरम्यान समविचारी विरोधकांसोबत  उद्धव ठाकरे गट, NCP देखील अनुपस्थित  राहणार आहेत. दरम्यान 28 मे दिवशी हा उद्घाटनसोहळा होणार आहे. संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना जुने संसद भवन उत्कृष्ट स्थिती मध्ये असताना नव्या संसद भवनाची गरज काय? असा सवाल विचारला आहे.

 

ANI
@ANI

Follow

NCP will not attend the inaugural function of the New parliament building, party has decided to stand with other like-minded opposition parties on this issue: Spokesperson, Nationalist Congress Party (NCP)

 

संबंधित पोस्ट

श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३सुधारित नियमावली नुसार अर्ज सादर करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील प्रसिद्ध कोट्यावधी  रुपयांच्या फसवणूक प्रकरणात मराठे ज्वेलर्सचे मालक मंजरी मराठे व कौस्तुभ मराठे अटकेत*

vishwatmaklokswamivarta

नवी दिल्लीत डावी कडवी विचारसरणी प्रभावीत -क्षेत्राची सुरक्षा, विकासाबाबत आढावा बैठक माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्षलग्रस्त भागात रस्ते, पायाभूत सुविधा, इंटरनेट, उद्योग, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांत प्रभावी विकास कामे…

देशभरातील व्यावसायिक, तरुणांना अश्लील चॅटचं आमिष दाखवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याची, हनी ट्रॅप आणि खंडणी रॅकेटचा गाझियाबाद पोलिसांनी  पर्दाफाश

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेमुळे सुटतील,स्वतंत्र संचालक मा. विश्वास पाठक यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta