
मी स्वबळावर चार वेळा मुख्यमंत्री झालो कोण बच्चू कडू कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत एनसीपी अध्यक्ष शरद पवारांचा टोला…
राज्य प्रतिनिधी
कोल्हापूर येथील पत्रकार परिषद घेतली कोण बच्चू कडू. ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेत तर मी चार वेळा मुख्यमंत्री होताे अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत फटकारले. संभाजी भिडे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच, ‘जरा चांगली नावे घ्या’ असा टोलाही त्यांनी लगावला.
[ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख नेते शरद पवार “पवार यांची येथील एका हॉटेलवर पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांना बच्चू कडू यांनी त्यांच्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले, की मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. चार वेळा मुख्यमंत्री होता. केंद्रात अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली आहे. तुम्ही कुणीही काही आरोप केले की विचाराला. तेव्हा पत्रकारांनी ‘ते चार वेळा आमदार होते, अपक्ष निवडून आले होते.’ असे प्रत्युत्तर दिले. तेव्हा पवार यांनी ‘ते चार वेळा आमदार होते, तर मी चार वेळा मुख्यमंत्री होता’ असे सांगून संपला आहे असे ते म्हणाले



