vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज राज्य सरकारने 1 एप्रिल पासून सार्‍यांनाच फास्टटॅग (Fastag) बंधनकारक

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय आज राज्य सरकारने 1 एप्रिल पासून सार्‍यांनाच फास्टटॅग बंधनकारक…

 

मुंबई प्रतिनिधी

आज राज्य सरकारने 1 एप्रिल पासून सार्‍यांनाच फास्टटॅग  बंधनकारक केले आहे. त्यामुळे सार्‍या खाजगी, कमर्शिअल गाड्यांना नॅशनल हायवे वर टोल नाका पार करण्यासाठी आपल्या गाडीवर फास्टटॅग लावणं बंधनकारक करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि कॅशलेस व्यवहारासोबतच एकूणच कार्यक्षमता सुधारण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

1 डिसेंबर 2019 ला जाहीर केल्यानुसार, प्रत्येक टोल नाक्यावर फी प्लाझातील सर्व लेन (प्रत्येक बाजूला एक लेन वगळता) ‘फी प्लाझाची FASTag लेन’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. NHAI ने सर्व फी प्लाझा इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीमने सुसज्ज केले आहेत.दरम्यान विधानसभा निवडणूकीपूर्वी राज्य सरकारने मुंबई मध्ये 5 एंट्री पॉईंट्स वर टोल रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईत वाशी, दहिसर, मुलुंड, ऐरोली आणि तीन हात नाका वरील टोल वसुली बंद करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

इयत्ता दहावी, बारावी परीक्षेसाठीलातूर विभागीय मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सुविधा…

vishwatmaklokswamivarta

शिर्डी येथील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ठरल्याप्रमाणे पालघर जिल्ह्यात श्री जीवदानी देवी मंदिर, विरार येथून ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला प्रारंभ!

पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आवाहन,पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती कार्यात स्वयंसेवी संस्थांना सहभागाचे आवाहन 

माजलगाव वाळू तस्करी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सखोल चौकशी करण्यात येईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला आज १ एप्रिल पासून प्रारंभ

मिरज तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या-आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम 23 एप्रिलला