vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शंभर शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे सामाजिक कार्याचा गौरव म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित…

शंभर शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे सामाजिक कार्याचा गौरव म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित…

 

जालना प्रतिनिधी

कै .नानासाहेब पाटील प्रा .वि. चंदणझिरा,जालना .शाळेतील सहशिक्षक मिलिंद नारायणराव पंडागळे यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा गौरव म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जालना येथे आयोजित कार्यक्रमात माध्यमिक चे शिक्षणाधिकारी मंगलताई धुपे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. विशाल तायडे, उपशिक्षणाधिकारी शाम देशमुख,घनसावंगी चे गटशिक्षणाधिकारी रवी जोशी ,शिक्षणविस्तार अधिकारी सुभाष भालेराव, क्लबचे अध्यक्ष राजेभाऊ मगर, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष आर. आर. जोशी, प्रा.एम.जी. जोशी ,आदी मान्यवरांच्या हस्ते मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन मिलिंद नारायणराव पंडागळे शाळेत राबविण्यात आलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक व सामाजिक, कार्याची दखल घेऊन मिलिंद नारायणराव पंडागळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर, डॉ. प्रदीप हुसे, डॉ. बळीराम बागल, डॉ. पद्माकर सबनीस आदी मान्यवर उपस्थित होते.

100 शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे कै नानासाहेब पाटील प्राथमिक विद्यालय चंदन जीरा जालना शाळेतील सहशिक्षक मिलिंद पंडागळे यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक कार्याचा गौरव म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शिक्षणाधिकारी मंगलाताई धुपे डॉक्टर विशाल तायडे श्याम देशमुख रवी जोशी सुभाष भालेराव राजेभाऊ मगर व इतर दिसत आहे छायाचित्र किरण खानापुरे

 

संबंधित पोस्ट

डाक विभागात एजंटसाठी अर्ज मागविले; 17 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेच्या १०० शाळांमध्ये वॉटर फिल्टर बसविणार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती शमाईल नदवी याच्या संविधान विरोधी वक्तव्याचा जाहीर निषेध🏴

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तर : कांदळवनांच्या संरक्षणासाठी किनारपट्टी नियमन समितीची बैठक घेणार- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

आपत्ती निवारणाविषयी पथनाट्ये, अग्निशमनविषयक प्रात्यक्षिके यामधून व्यापक जनजागृती 

vishwatmaklokswamivarta

वीज पडून बैल दगावल्याने जोखडाला पत्नीला जुंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या व्यथेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली,