vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

नवे सचिव माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया  यांनी जय शाह यांच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BBCI) सचिवपदाची सूत्रे स्वीकारली..

नवे सचिव माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया  यांनी जय शाह यांच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BBCI) सचिवपदाची सूत्रे स्वीकारली..

 

राज्य प्रतिनिधी-

आसामचे माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया  यांनी जय शाह यांच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BBCI) सचिवपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. शहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाल्यानंतर हे पद एक महिन्याहून अधिक काळ रिक्त होते आणि आता सैकिया यांची औपचारिकपणे सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे

 

. जय शहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे  अध्यक्ष झाल्यानंतर हे पद एक महिन्याहून अधिक काळ रिक्त होते आणि आता सैकिया यांची औपचारिकपणे सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत  हा निर्णय घेण्यात आला. शहा आयसीसीचे अध्यक्ष बनल्यानंतर सैकिया अंतरिम सचिव म्हणून ही जबाबदारी सांभाळत होते.

बीसीसीआयच्या नियमांनुसार, कोणतेही रिक्त पद 45 दिवसांच्या आत विशेष सर्वसाधारण सभा बोलावून भरावे लागते. अशा परिस्थितीत बीसीसीआयने पद रिक्त झाल्यानंतर 43 व्या दिवशी बैठक बोलावली. सैकिया हे बीसीसीआयचे सचिव बनणे निश्चित मानले जात होते, कारण ते या पदासाठी एकमेव उमेदवार होते. सचिव म्हणून सैकिया बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्यासह आढावा बैठकीला उपस्थित होते. असे सूत्रांकडून कळते

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय शालेय(मुले) फुटबॉल लिग स्पर्धा; 10 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

उदंचन जलविद्युत प्रकल्पांचे परवाने जलदगतीने मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक यंत्रणा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंचमौली-देवळीपाडा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आठ हजार कोटींचा सामंजस्य करार…

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थाचे योगदान महत्त्वपूर्ण- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

श्री तुळजाभवानी मंदिरातील सोने-चांदी वितळवण्याची धाराशीव जिल्हाधिकार्‍यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली !हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्नांना यश, भक्तांच्या श्रद्धेचे संरक्षण !

vishwatmaklokswamivarta

डॉ मनसुख मांडविया यांनी ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या उपक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे खासदारांसोबत सायकल चालवली, नागरिकांना भारतात उत्पादित वस्तू विकत घेण्यासाठी केले प्रेरित आत्मनिर्भर व निरोगी भारताप्रति सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा देत राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ‘गर्व से स्वदेशी’ या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला

vishwatmaklokswamivarta

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या अभूतपूर्व नुकसानीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा