vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

नवे सचिव माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया  यांनी जय शाह यांच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BBCI) सचिवपदाची सूत्रे स्वीकारली..

नवे सचिव माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया  यांनी जय शाह यांच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BBCI) सचिवपदाची सूत्रे स्वीकारली..

 

राज्य प्रतिनिधी-

आसामचे माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया  यांनी जय शाह यांच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BBCI) सचिवपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. शहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाल्यानंतर हे पद एक महिन्याहून अधिक काळ रिक्त होते आणि आता सैकिया यांची औपचारिकपणे सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे

 

. जय शहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे  अध्यक्ष झाल्यानंतर हे पद एक महिन्याहून अधिक काळ रिक्त होते आणि आता सैकिया यांची औपचारिकपणे सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत  हा निर्णय घेण्यात आला. शहा आयसीसीचे अध्यक्ष बनल्यानंतर सैकिया अंतरिम सचिव म्हणून ही जबाबदारी सांभाळत होते.

बीसीसीआयच्या नियमांनुसार, कोणतेही रिक्त पद 45 दिवसांच्या आत विशेष सर्वसाधारण सभा बोलावून भरावे लागते. अशा परिस्थितीत बीसीसीआयने पद रिक्त झाल्यानंतर 43 व्या दिवशी बैठक बोलावली. सैकिया हे बीसीसीआयचे सचिव बनणे निश्चित मानले जात होते, कारण ते या पदासाठी एकमेव उमेदवार होते. सचिव म्हणून सैकिया बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्यासह आढावा बैठकीला उपस्थित होते. असे सूत्रांकडून कळते

संबंधित पोस्ट

नांदेड – मुंबई व टनकपूर – नांदेड दरम्यान दोन नवीन एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा टनकपूर – पिलीभीत रेल्वे सेवेचा शाहजहानपूरपर्यंत विस्तार

पूरसदृश्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात 129 कुटुंबातील 361 नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर**वाहतूकीवर परिणाम होणारे रस्ते बंद**नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन*

समाजप्रबोधन आणि राष्ट्र उभारणीत संतांचे योगदान मोठे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

सायप्रस राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी मुंबईत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सोहळा हॉटेल ताज पॅलेस येथे पारंपरिक लोककलांचा जागतिक मंचावर होणार देखणा आविष्कार

जिल्ह्यात आसपासच्या परिसरामध्ये अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावा

केंद्रीय मंत्रिमंडळाची 4 बहुमार्गीकरण प्रकल्पांना मंजुरी; महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओदिशा आणि झारखंड या राज्यांमधील 13 जिल्ह्यांचा समावेश; भारतीय रेल्वेचे जाळेही सुमारे 574 किमीने विस्तारणार…