vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

चिकलठाणा हिना नगर येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन.एस के ग्रुपचे शेख शफीक भाई यांनी केले होते आयोजन.

चिकलठाणा हिना नगर येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन.एस के ग्रुपचे शेख शफीक भाई यांनी केले होते आयोजन.

राज्य प्रतिनिधी –

औरंगाबाद चिकलठाणा हिना नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजसेवक तथा शेख शफीयोद्दीन भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे शहर उपाध्यक्ष प्रजासत्ताक दिनानिमित्त यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात लोकमान्य ब्लड बँक च्या वतीने रक्त संकलन करण्यात आले होते यावेळी युवक व महिलांनी शंभरच्या जवळपास रक्तदात्यांनी आपल्या रक्तदान केले आहे.

यावेळी शेख शफीयुद्दीन यांनी सांगितलं की, आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन याच्यासाठी केलेले आहे कारण प्रत्येक रुग्णांना रक्तपुरवठा होण्याकरिता हे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते तसेच रक्त हे लाल रंगाचे असते ना हिंदू जास्त नाम मुसलमानाचे असतं हे रक्त फक्त लोकांचे जीव वाचवण्यासाठी असते हिन्या नगर परिसरातील अनेक वृद्ध युवकानी,महिलांनी या रक्तदान शिबिरात आपले मोलाचे रक्तदान केलेले आहे या सर्वांचे मी आभारी आहोत.

यावेळी भाजपाचे वरिष्ठ नेते मदन काका नवपुते,माजी नगरसेवक संजय चौधरी संतोष डोंगरे, सय्यद सलीम, मुबिन राणा आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वहाब भाई, परवेज भाई, राजु भाई, मुख्तार भाई, रहिम भाई, अजिज भाई, चाँद पटेल, कैसर खान, आरेफ भाई बाबु भाई इनामदार, इरफान पटेल, फय्याज पटेल, इम्रान खान, इनायत खान, फारूख पठाण, कदीर भाई, सय्यद उमर आदींच्या योगदान आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्याची पाणी व स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय झेप; ओडीपी प्लस कडे दमदार वाटचाल

जेईई,नीट,सीईटी परीक्षेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

प्रत्येक रुग्ण, वैद्यकीय विद्यार्थ्यांना आवश्यक आरोग्यसुविधा आता जिल्ह्यातच मिळणार – मंत्री हसन मुश्रीफ २५० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण; कोल्हापूरमधील रुग्णसेवेला नवे बळ

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५१ गावांसाठी ५८ विंधण विहिरी व १० कुपनलिकांना प्रशासकीय मंजुरी;जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आदेश; कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

धरती आबा’ आणि ‘पीएम जनमन’ योजना लोकचळवळ बनवण्याचे मंत्री डॉ. अशोक उईके यांचे आवाहन* १५ ऑगस्टपूर्वी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश*