vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईत ओशिवरा फर्निचर मार्केटला भीषण आग, सिलिंडर स्फोटांनी हादरला परिसर स्थानिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

मुंबईत ओशिवरा फर्निचर मार्केटला भीषण आग, सिलिंडर स्फोटांनी हादरला परिसर स्थानिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील जोगेश्वरी परिसरात असलेल्या ओशिवारा येथे फर्निचर मार्केट असलेल्या लाकडाच्या गोदामाला अचानक आग लागल्याने जवळपास 25 पेक्षा जास्त दुकाने जळून लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे सदर आग लागली असता अग्नीची सूचना मिळाली मोठ्या प्रमाणात अग्निशम दलाच्या गाड्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी हजर झाल्या होत्या त्यांनी आग विझवण्यासाठी मोठ्या शिपातीने प्रयत्न केले होते आणि आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलेले आहे

ओशिवराचा एस. व्ही. रोड हा फर्निचर मार्केटसाठी प्रसिद्ध असून, येथे लाकडाची गोदामे आणि विविध शोभेच्या वस्तूंची दुकाने आहेत. सकाळी अचानक आग लागल्याने आगीचा ( वेगाने फैलाव झाला. सिलिंडर स्फोटांमुळे आग अधिक तीव्र झाली,  परिसरातील नागरिक भीतीचे वातावरण होते परंतु

अग्निशमन दलाची तातडीची कारवाई आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. याशिवाय पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम हाती घेतले आहे.

एस. व्ही. रोड हा गोरेगाव-जोगेश्वरीदरम्यान महत्त्वाचा मार्ग असल्याने, या घटनेमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.  आग आणखी भडकत असल्याने घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते

आग लागण्याचे कारण आणि स्थितीमुंबई अग्निशमन दलाने या आगीला  लेव्हल २ (मोठी आग) म्हणून घोषित केले आहे. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे, परंतु अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. सदरची  संपूर्ण माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे

संबंधित पोस्ट

तेरा वर्षीय धैर्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी; धैर्या बनली साताऱ्याच्या अभिमान!

मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘देश का प्रकृती परीक्षण’ अभियान संपन्न; प्रशिक्षनार्थ्यांचा उर्त्स्फुत प्रतिसाद…

vishwatmaklokswamivarta

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजीचा भ्याड दहशतवादी हल्ला जीवाची बाजी लावत परतवून लावताना मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी शहीद झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वीरमरण आलेल्या शहिदांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

vishwatmaklokswamivarta

कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनचा उपक्रम; “डिजिटल शेती शाळा”

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभागमहाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात वादळी वारे व अवकाळी पावसाची शक्यता; मच्छिमारांना सतर्कतेचं आवाहन.

vishwatmaklokswamivarta