vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नेते नवाबभाई मलिक पक्षाचे अध्यक्ष सुनिल गिरी यांच्या हस्ते पार्टीच्या मुंबई प्रदेश सचिवपदी आसिफ खान पठाण यांची नियुक्ती ..

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नेते नवाबभाई मलिक पक्षाचे अध्यक्ष सुनिल गिरी यांच्या हस्ते पार्टीच्या मुंबई प्रदेश सचिवपदी आसिफ खान पठाण यांची नियुक्ती ..

 

( सुरेश गायकवाड )

मुंबई प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा ) गटाच्या युवक काँग्रेसच्या मुंबई प्रदेशच्या सचिवपदी आसिफ खान पठाण यांची नियुक्ती पार्टी ( अजित दादा )या गटाच्या युवक कॉग्रेसच्या मुंबई प्रदेशच्या सचिवपदी पक्षाचे नेते, माजी मंत्री नवाबभाई मलिक, मुंबई प्रदेश अध्यक्ष सुनिल गिरी यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती झाल्याने गोवंडीच्या बैंगणवाडी शिवाजी नगर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांची निवड झाल्याने नेते नवाबभाई मलिक , सुनिल गिरी यांच्या विषयी लोकांमध्ये योग्य युवकाची निवड करण्यात आली असल्याने त्याचेविषयी कौतुक केले जाते आहे .

 आसिफ खान पठाण या युवकाची सर्व समाजाच्या लोकांमध्ये चांगली ओळख असून हा युवक कुणाच्याही सुखदुःखात धावून जाणारा आहे. कुणाच्या ही शिक्षणाचा, आरोग्याचा, प्रश्न असो अथवा मूलभूत प्रश्न असो हा त्याठिकाणी धावून जात असतो अशी त्याची ओळख आहे. त्यामुळेच एका उमद्या, नव उद्योजक युवकाला चांगली संधी दिल्याने तो त्याचे सोने करून लोकांना चांगली मदत करू शकतो असा विश्वास लोकांनी व्यक्त केला आहे.

संबंधित पोस्ट

महारेराच्या प्रलंबित वसुलीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री शंभूराज देसाई

शहापूर येथील पद्मश्री सिंधुताई सपकाळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वामी विवेकानंद जयंती दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’म्हणून साजरा

vishwatmaklokswamivarta

संस्कृती, मराठी भाषा आणि तंत्रज्ञानाचा समन्वय काळाची गरज – मंत्री ॲड.आशिष शेलार पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत ३ दिवसीय व्याख्यानमाला

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय योग दिन; मुख्य कार्यक्रम बिबी का मकबराच्या प्रांगणात,नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मुंबई शहर जिल्ह्यात सेवा पंधरवड्याचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन