vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि प्रशासकीय शिस्त लावण्यासाठी मनपा आयुक्त आशिमा मित्तल यांनी ‘ॲक्शन मोडवर’. अनधिकृत कामे आणि अतिक्रमणांविरुद्ध होणार कारवाई

जालना शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि प्रशासकीय शिस्त लावण्यासाठी मनपा आयुक्त आशिमा मित्तल यांनी ‘ॲक्शन मोडवर’. अनधिकृत कामे आणि अतिक्रमणांविरुद्ध होणार कारवाई

राज्य प्रतिनिधी –

जालना शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि प्रशासकीय शिस्त लावण्यासाठी मनपा आयुक्त आशिमा मित्तल यांनी ‘ॲक्शन मोडवर’. अनधिकृत कामे आणि अतिक्रमणांविरुद्ध आता कोणतीही हयगय केली जाणार नाही!

​📌 मोहिमेचे प्रमुख मुद्दे:🏠 अतिक्रमण हटाव: किल्ला व मोतीबाग परिसरातील बेकायदेशीर रहिवाशांना इशारा; जागा खाली न केल्यास निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन रोखली जाणार!🏗️ रेंगाळलेली कामे: ‘स्वातंत्र्यवीर जलतरण तलावा’चे काम संथ गतीने चालल्याबद्दल तीव्र नाराजी. कामाला गती देण्याचे कडक आदेश.

​🔌 ई-व्ही चार्जिंग स्टेशन: ३ वर्षांपासून बंद असलेले ४० लाखांचे चार्जिंग स्टेशन तातडीने कार्यान्वित होणार.🥩 मटण मार्केट व बाजार: अंबड चौफुलीचा धोकादायक बाजार आणि चौकाचौकातील अनधिकृत मटण दुकानांवर ‘बुलडोझर’ फिरणार.

🌳 मोतीबाग कायापालट: ग्लो गार्डन, सनसेट पॉईंट आणि कारंज्यांसह मोतीबागेचे सौंदर्यीकरण होणार

​🐕 प्राणी निवारा: भटक्या कुत्र्यांसाठी ‘डॉग शेल्टर’ आणि उघड्या ड्रेनेजची कायमस्वरूपी दुरुस्ती.🧹 स्वच्छता मोहीम: प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी आणि कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी.

​#JalnaCorporation #JalnaCity #IASAshimaMittal #CleanJalna #EncroachmentFreeJalna

संबंधित पोस्ट

राज्यात ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’ मोहीम राबविणार- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू- शालेय शिक्षण विभागाची माहिती –

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्यात जोरदार पावसाने शेतकरी संकटात

vishwatmaklokswamivarta

महाराणा प्रताप सिंहांचे जीवन म्हणजे स्वाभिमान, त्याग व स्वराज्यासाठीचा झुंजार लढा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गौण वनोपजांकरिता वाहतूक परवानाबाबत कार्यपद्धती निश्चित* 

vishwatmaklokswamivarta

पुण्यात खडकवासला धरण तुडुंब,धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह सोडला जात आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

vishwatmaklokswamivarta