vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी कृषी विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी कृषी विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन

सातारा द प्रतिनिधी : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फळ पीकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

या योजनेतून आंबा, बाजू, चिकू, पेरु, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, सुपारी, केळी, ड्रॅगनफ्रूट, अॅव्हाकॅडो, द्राक्षे, करवंद इत्यादी फळपिकांची लागवड करता येते.

000

संबंधित पोस्ट

संस्कार ‘च्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली क्षेत्रभेटीतून उद्योगांची माहिती

vishwatmaklokswamivarta

परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीनिवडीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीतील नागरिकांना आता ‘स्पेक्स २०३०’ उपक्रमाद्वारे नेत्रसेवा मिळणार  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेचा उपक्रम

vishwatmaklokswamivarta

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या दणदणीत विजयाचा भाजपा जिल्हा जालना च्या वतीने फटाके फोडून विजयी जल्लोष !

vishwatmaklokswamivarta

मध व्यवसायाचे प्रशिक्षण व साहित्य पुरवठ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन