चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीची गौरवशाली 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल तिरू रजनीकांत यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
नवी दिल्ली प्रतिनिधी- चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीची गौरवशाली 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल तिरू रजनीकांत यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
तिरू रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीची गौरवशाली 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले.समाज माध्यम ‘एक्स’ वरील संदेशात पंतप्रधानांनी म्हटले,
“चित्रपटसृष्टीमध्ये 50 वर्ष गौरवशाली कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल तिरू रजनीकांतजी यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी राहिला असून, त्यांनी साकारलेल्या विविध भूमिकांनी पिढ्यान्-पिढ्यांच्या मनावर कायमस्वरुपी ठसा उमटवला आहे. आगामी काळातही त्यांना सतत यश मिळावे आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी शुभेच्छा. @rajinikanth”यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत