vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

चित्रपटसृष्टीतील कारकि‍र्दीची गौरवशाली 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल तिरू रजनीकांत यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

चित्रपटसृष्टीतील कारकि‍र्दीची गौरवशाली 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल तिरू रजनीकांत यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

 

नवी दिल्ली प्रतिनिधी- चित्रपटसृष्टीतील कारकि‍र्दीची गौरवशाली 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल तिरू रजनीकांत यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

तिरू रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीतील कारकि‍र्दीची गौरवशाली 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले.समाज माध्‍यम ‘एक्स’ वरील संदेशात पंतप्रधानांनी म्हटले,

“चित्रपटसृष्टीमध्‍ये 50 वर्ष गौरवशाली कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल तिरू रजनीकांतजी यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी राहिला असून, त्यांनी साकारलेल्या विविध भूमिकांनी पिढ्यान्-पिढ्यांच्या मनावर कायमस्वरुपी ठसा उमटवला आहे. आगामी काळातही त्यांना सतत यश मिळावे आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी शुभेच्छा. @rajinikanth”यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत

संबंधित पोस्ट

गायिका सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची स्वरांजली विलेपार्ले येथे ‘सोळावं वरीस धोक्याचं’ कार्यक्रम

नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२५उत्सवी वातावरणात संपन्न!अमेरिकन मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांचा मनमुराद आनंद घेतला! पुढील वर्षी नव्या उत्साहात, आणि अधिक देशांमध्ये ‘नाफा’ कार्यरत करण्याचा संकल्प”….

एशियन कल्चर’ पुरस्काराने दिग्दर्शिका सई परांजपे सन्मानित*आपली संस्कृती या महोत्सवांदरम्यान पहायला मिळते : दिग्दर्शिका सई परांजपे*

vishwatmaklokswamivarta

१२ एप्रिल रोजी ठाण्यात `स्वरप्रभात’ मध्ये बासरी आणि सुंद्री वादन जुगलबंदी, रोजी दत्त पंडीत यांचे गायन*रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य *

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल यांचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील “छावा” चित्रपट पाहून प्रेक्षक हळहळले …बॉक्स ऑफिसवरही केली धम्माल कमाई.

vishwatmaklokswamivarta

नृत्यांगना गौतमी पाटीलवर मरगळे कुटुंबीयांचा गंभीर आरोप, कारने रिक्षाला धडक दिल्यानंतर चौकशी तर सोडाच पण…