vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गोवंश हत्येच्या विरोधात कठोर कार्यवाही व्हावी, अनधिकृत कत्तलखाने बुलडोझर लाऊन उखडून टाकावे व पूर्ण बंद करण्यात यावे – पोलिस प्रशासनाला निवेदन

गोवंश हत्येच्या विरोधात कठोर कार्यवाही व्हावी, अनधिकृत कत्तलखाने बुलडोझर लाऊन उखडून टाकावे व पूर्ण बंद करण्यात यावे – पोलिस प्रशासनाला निवेदन

राज्य प्रतिनिधी -गोवंश हत्येच्या विरोधात कठोर कार्यवाही व्हावी, अनधिकृत कत्तलखाने बुलडोझर लाऊन उखडून टाकावे व पूर्ण बंद करण्यात यावे – पोलिस प्रशासनाला निवेदन!

गोवंश हत्येचा प्रकार अत्यंत निंदनीय आणि संतापजनक आहे. मंगल बाजार परिसरात घडलेल्या या अमानुष घटनेबाबत सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही पोलिस अधीक्षक, मनपा आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना भेटून कठोर कारवाईची मागणी केली आहे. शहरातील अवैध कत्तलखाने तातडीने बंद करून जेसीबी लावून संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात यावेत.

गोवंश हत्येचा प्रकार अत्यंत निंदनीय आणि संतापजनक आहे. मंगल बाजार परिसरात घडलेल्या या अमानुष घटनेबाबत सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही पोलिस अधीक्षक, मनपा आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना भेटून कठोर कारवाईची मागणी केली आहे. शहरातील अवैध कत्तलखाने तातडीने बंद करून जेसीबी लावून संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात यावेत.

गाय ही आपली गौमाता आहे, राष्ट्रमाता आहे, आणि तिचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

भाजपा कार्यकर्ते आणि माजी आमदार कैलास गोरठयाल यांनी दिले पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन कारवाईची करण्यात आली मागणी.

#गोवंश_संरक्षण #सकल_हिंदू_समाज #जालना #Jalna

संबंधित पोस्ट

वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आर्वी येथे नवीन प्रशासकीय इमारतीसह विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण

ब्रॉडगेज प्रकल्पासाठी खाजगी जमीन खरेदी प्रक्रियेला वेग जिल्हाधिका-यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वाटप…

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमआरोग्य अभियानांमध्ये सर्व घटकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी स्वामी,२४ ग्रामपंचायतींना रजत तर ३०४ ग्रामपंचायतींना कास्य पदक सन्मान..

विकसित भारतासाठी ड्रग्जमुक्त युवक’ या थीमसह वाराणसीतील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘युवा आध्यात्मिक शिखर परिषद’ सुरू; भारतातील सुमारे १२२ आध्यात्मिक आणि सामाजिक-सांस्कृतिक संघटनांमधील ६०० हून अधिक तरुण सहभागी

जिल्हा उद्योगक केंद्राकडून विविध तांत्रिक व उद्योजकता विषयी मोफत प्रशिक्षण-इच्छुक उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

उत्तरकाशी भूस्खलन, पूरस्थिती; महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित, बहुतांश पर्यटक आज राज्यात परतणार-आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन