vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गोवंश हत्येच्या विरोधात कठोर कार्यवाही व्हावी, अनधिकृत कत्तलखाने बुलडोझर लाऊन उखडून टाकावे व पूर्ण बंद करण्यात यावे – पोलिस प्रशासनाला निवेदन

गोवंश हत्येच्या विरोधात कठोर कार्यवाही व्हावी, अनधिकृत कत्तलखाने बुलडोझर लाऊन उखडून टाकावे व पूर्ण बंद करण्यात यावे – पोलिस प्रशासनाला निवेदन

राज्य प्रतिनिधी -गोवंश हत्येच्या विरोधात कठोर कार्यवाही व्हावी, अनधिकृत कत्तलखाने बुलडोझर लाऊन उखडून टाकावे व पूर्ण बंद करण्यात यावे – पोलिस प्रशासनाला निवेदन!

गोवंश हत्येचा प्रकार अत्यंत निंदनीय आणि संतापजनक आहे. मंगल बाजार परिसरात घडलेल्या या अमानुष घटनेबाबत सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही पोलिस अधीक्षक, मनपा आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना भेटून कठोर कारवाईची मागणी केली आहे. शहरातील अवैध कत्तलखाने तातडीने बंद करून जेसीबी लावून संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात यावेत.

गोवंश हत्येचा प्रकार अत्यंत निंदनीय आणि संतापजनक आहे. मंगल बाजार परिसरात घडलेल्या या अमानुष घटनेबाबत सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही पोलिस अधीक्षक, मनपा आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना भेटून कठोर कारवाईची मागणी केली आहे. शहरातील अवैध कत्तलखाने तातडीने बंद करून जेसीबी लावून संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात यावेत.

गाय ही आपली गौमाता आहे, राष्ट्रमाता आहे, आणि तिचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

भाजपा कार्यकर्ते आणि माजी आमदार कैलास गोरठयाल यांनी दिले पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन कारवाईची करण्यात आली मागणी.

#गोवंश_संरक्षण #सकल_हिंदू_समाज #जालना #Jalna

संबंधित पोस्ट

अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड तहसील कार्यालयाच्या पथकाची पहाटे मोठी कारवाई

इंडियन रेड क्रॉस सोसायटी कार्यालयाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन; रेडक्रॉस सोसायटी होणार सामाजिक सेवेचा वटवृक्ष – डॉ. किरण पाटील 

vishwatmaklokswamivarta

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे – मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न

जाफराबाद, भोकरदन, घनसावंगी -अंबड, बदनापूर, जालना येथील आंदोलन-एसटीच्या तिकीट दर वाढीच्या निषेधार्थ जिल्हाभरात शिवसेनेच्या वतीनेचक्काजाम व निदर्शने…

vishwatmaklokswamivarta

प्रति मिनिट 1.5 लाखांहून अधिक तिकिटे देण्याची म्हणजेच,मिनिटाला 32,000 तिकीटे देणाऱ्या सध्याच्या प्रणालीच्या पाच पट क्षमता असलेली नवी प्रवासी आरक्षण प्रणाली या वर्षअखेरीपर्यंत तयार होणार प्रवाशांची सोय आणि स्मार्ट तिकीट प्रणालीवर भर देत भारतीय रेल्वे आपली प्रवासी आरक्षण प्रणाली बहुभाषिक बनवणार

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्‍यांचा सत्‍कार केला