vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात आयोजित जनजातीय गौरव दिवस समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करताना म्हणाले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात आयोजित जनजातीय गौरव दिवस समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करताना म्हणाले की

राज्य प्रतिनिधी-भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात आयोजित जनजातीय गौरव दिवस समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त नर्मदेत त्यांना पुष्पांजली वाहिली.

आई नर्मदेची ही पावन भूमी आज आणखी एका ऐतिहासिक सोहळ्याची साक्षीदार ठरत आहे.अलीकडेच ३१ ऑक्टोबरला आपण येथे सरदार पटेल यांची १५० वी जयंती साजरी केली. आपल्या एकता आणि विविधतेचा उत्सव साजरा करण्यासाठी भारत पर्व सुरू झाला.

पंतप्रधान यांनी नर्मदा येथील डेढियापाडा येथे ₹9,700 कोटींपेक्षा अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले.हे प्रकल्प पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि वारसा संवर्धन यांवर केंद्रित असून याचा विशेष भर आदिवासी सक्षमीकरणावर आहे.  असे ते म्हणाले

आणि आज भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीच्या या भव्य आयोजनासह आपण भारत पर्वाच्या यशस्वी पूर्णतेचे साक्षीदार होत आहोत.या पावन प्रसंगी मी भगवान बिरसा मुंडा यांना कोटी कोटी प्रणाम करतो. – पंतप्रधान

संबंधित पोस्ट

मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र ‘नंबर वन’ करणार-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

कान्होजी आंग्रे वनउद्यान अलिबाग येथे वन कट्टाचे उद्घाटन संपन्न..

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक *’श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सवात’ सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा गौरव !सद्गुरु स्वाती खाडये यांनी स्वीकारला सन्मान !*

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी राहू- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

रक्षामंत्र्यांनी स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलच्या मानद दर्जाचे सन्मान चिन्ह केले प्रदान लेफ्टनंट कर्नल (मानद) नीरज चोप्रा हे चिकाटी, देशभक्ती आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय भावनेचे प्रतीक: राजनाथ सिंह

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्याच्या कृषी समृद्धीसाठी प्रशासन सज्ज. खरीप हंगामात खते आणि बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी घ्यावी -उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे