vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील 44 नागरिक आखाती देशात 

जिल्ह्यातील 44 नागरिक आखाती देशात

 सांगली, प्रतिनिधी- आखाती देशामध्ये उद्भवलेली संभाव्य युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित आखाती देश तसेच पश्चिम आशियाई देश येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकाच्या सुरक्षिततेबाबत इतर कोणतीही माहिती आवश्यक असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले होते.

  जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन सांगली जिल्ह्यातील 44 नागरिक हे आखाती देशामध्ये अडकले असल्याचे माहिती स्थानिक नागरिकाकडून आजअखेर मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासन मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्र (EOC) शी संपर्क साधण्यात आला आहे व सदर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

00000

संबंधित पोस्ट

खामगाव एमआयडीसीत एलपीजी गॅस गळतीचे ‘महा-मॉकड्रिल’ यशस्वीजिल्हा प्रशासनाच्या आपत्ती सज्जतेची मोठी चाचणी विविध यंत्रणांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती आणि मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमध्ये ‘वॉर्ड बाल संरक्षण समिती’ स्थापन करण्यासाठी लवकरच धोरण

vishwatmaklokswamivarta

एसआरएअंतर्गत झोपडपट्टी पुनर्विकासासाठी समूह पुनर्विकास योजना राबविणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पोलीस मुख्यालयात अवयव दान जनजागृती अभियान संपन्न

फॅन्ट्सी किड्स स्कूलमध्ये शाळेचे हस्तकला प्रदर्शन : पालकांनी दिली दाद…

vishwatmaklokswamivarta

शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६ ठाणे जिल्ह्यात जल्लोषात साजरा होणार मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली नियोजन पूर्ण..

vishwatmaklokswamivarta