vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जून ते ऑगस्टदरम्यान देशातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. 

जून ते ऑगस्टदरम्यान देशातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

राज्य प्रतिनिधी-जून ते ऑगस्टदरम्यान देशातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारतातील काही भाग, ईशान्य राज्ये तसेच जम्मू-काश्मीर, लडाख आणि काही उत्तर-पश्चिम व मध्य भारतातील भागांत पावसाचं प्रमाण सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त राहू शकतं.

दरम्यान, उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यातील राज्ये, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या काही भागांत तापमान 2 ते 3 अंशांनी जास्त राहण्याचा अंदाज असून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक काळ टिकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच तेलंगणा आणि छत्तीसगडमध्येही काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा जाणवू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम तयारीचा,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा..

आता स्वयंचलित दरवाज्यांसह मुंबई लोकलचा प्रवास अधिक सुरक्षित

शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना-उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करू- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

माणगाव येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ५७व्या राज्यव्यापी महाअधिवेशन….

देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री पवार यांचा निर्धार