vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी पोलिस ठाण्याचा वर्धापन दिन या निमित्ताने धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत बीट दोन यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू बिडकर यांचा जाहीर सत्कार

धारावी पोलिस ठाण्याचा वर्धापन दिन या निमित्ताने धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत बीट दोन यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू बिडकर यांचा जाहीर सत्कार

मुंबई प्रतिनिधी

वर्धापन दिन या निमित्ताने धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत बीट दोन यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू बिडकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे

धारावी पोलीस ठाणे यांची स्थापना 31 मे 1965 रोजी मेन रोड धारावी जुनी पोलीस चौकी येथे स्थापना झाली होती

लोकसंख्या विस्तार होत गेला तसे नवीन पोलीस स्टेशन धारावी 90 फूट रोड येथे नव्याने पोलीस ठाणे उभारण्यात आले   31 मे हा धारावी पोलिस ठाण्याचा वर्धापन दिन या निमित्ताने धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत   यांच्या वतीने बीट दोन यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून धारावी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू बिडकर साहेब यांची दुपारी बारा वाजता सदिच्छा भेट घेऊन वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा  सदिच्छा देण्यात आल्या दरम्यान जेष्ठ नागरिक श्री शंकर गोपी डे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन बीडकर साहेबांना सन्मानित करण्यात आले

यावेळी प्रमुख सल्लागार दिलीप गाडेकर इतर सदस्य अलका साबळे सविता शेरखाने अलका जठार या मंडळींनी पोलिसांमार्फत नागरिकांच्या सुरक्षा होत आहे याबद्दल समाधान व्यक्त केले बिडकर साहेबांनी सुद्धा भेट देणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले व यापूर्वी कार्यास सदिच्छा दिल्या मागील तीन वर्ष 31 मे रोजी धारावी झोपडपट्टी पोलिस पंचायत तर्फे शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम घेतला जात आहे याची नोंद ही झाली

संबंधित पोस्ट

भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष श्री. अमित साटमजी यांनी घेतले सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन..

भाषिणी’ तंत्रज्ञानावर आधारित व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय – सचिव तुकाराम मुंढे दिव्यांग कल्याण विभागाचा ‘एआय आधारित’ व्हाट्सॲप चॅटबॉट

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमता दूर करून समाजात समता, बंधुता आणि सर्वांना समान संधी देणारे संविधान देशाला दिले. ज्ञानाच्या बळावर त्यांनी समाजात समतेची जाणीव दृढ केली-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

vishwatmaklokswamivarta

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

कोकणातील हृदय पिळवटून टाकणारी घटना: कुमारी आर्या चव्हाण हिच्या क्रूर हत्येचा तारळेत तीव्र निषेध मोर्चा..

vishwatmaklokswamivarta

6 एप्रिल रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन