vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वारणा धरणात 11.28 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 11.28 टी.एम.सी. पाणीसाठा

 सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 11.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे

      विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 13.97 (105.25), धोम 3.77 (13.50), कन्हेर 3.34 (10.10), धोम बलकवडी 0.68 (4.08), उरमोडी 3.13 (9.97), तारळी 0.73 (5.85), वारणा 11.28 (34.40), राधानगरी 1.84 (8.36), दूधगंगा 1.98 (25.40), तुळशी 1.31 (3.47), कासारी 0.62 (2.77), पाटगांव 0.95 (3.72), हिप्परगी बॅरेज 0.82, अलमट्टी 21.41 (123).

  सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 525, कण्हेर 40, उरमोडी 10, तारळी 86, वारणा 200, राधानगरी 200, दुधगंगा 100, तुळशी 150, कासारी 150, पाटगाव 50, हिप्परगी बॅरेज 250 व अलमट्टी धरणातून 868 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

        विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 7.3 (40) व अंकली पूल हरिपूर 2.08 (45.11).

00000 –

शिराळा तालुक्यात 29.1 मि.मी. पावसाची नोंद

     सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.1 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 29.1 मि. मी. पावसाची नोंद झाली    जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 3.2 (69.3), जत 0.1 (54), खानापूर 4.3 (87.4), वाळवा 7.7 (73.4), तासगाव 5.8 (117.6), शिराळा 29.1 (78.1), आटपाडी 2.6 (98), कवठेमहांकाळ 0.5 (47.9), पलूस 4.5 (66.9), कडेगाव 3.6 (46

संबंधित पोस्ट

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट,कोकण किनारपट्टीला ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा..

100 दिवस कृती कार्यक्रम व  योजनांचा आढावा जिल्हा परिषद ठाणे येथे मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न ई-मालमत्ता, CSR पोर्टल व कर्मचारी ई-माहिती कोष प्रणाली पोर्टलचे उद्घाटन; जिल्हा परिषदेचे कामकाज गतीमान होण्यास महत्त्वाचे  – मंत्री ग्रामविकास व पंचायत राज, महाराष्ट्र राज्य जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचीसमता पंधरवडा कालावधीत विशेष मोहीम..

खरीप व रब्बी हंगामासाठी शेतमालाला हमीभाव निश्चित;शेतमाल तारण योजनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा..

vishwatmaklokswamivarta

गोदा ते नर्मदा यात्रा : दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलसंवर्धनाचा संकल्प – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील धुळेकरांनी केले गोदा ते नर्मदा जलयात्रेचे जल्लोषात स्वागत

नागरिकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नोंदणी करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल· जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण· अटल पेंशन योजनेअंतर्गत सर्वोकृष्ट जिल्हा पुरस्कार