vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई तील धारावीत हराळे सेवा संघ समूह तर्फे संत रोहिदास जयंती उत्साहाने सुरुवात

मुंबई तील धारावीत हराळे सेवा संघ समूह तर्फे संत रोहिदास जयंती उत्साहाने सुरुवात

मुंबई प्रतिनिधी – धारावीत हराळे सेवा संघ समूह तर्फे संत रोहिदास जयंती उत्साहाने सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळापासून धारावीसारख्या मागासवर्गीय विभागामध्ये मोठ्या संख्येने व समूहाने एकत्रित असलेल्या धारावीतील हराळे सेवा संघ चर्मकार समुहातर्फे दिनांक 12 फेब्रुवारी 2025 माघ पौर्णिमे संत रोहिदास जयंती 648 वी जयंती निमित्त सकाळी नऊ वाजता धारावी सकीनाबाई चाळ परिवर्तन नाका मेन रोड या ठिकाणी दोन्ही समाजातील बहुजन वर्गातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन संत रविदास महाराज यांच्या जयंतीला पुष्पांजली वाहून अर्पण करून कार्याध्यक्ष दिलीप गाडेकर व अध्यक्ष शंकर बळी यांच्या उपस्थिती व हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी समाजातील विविध घटकांनी संत रोहिदासांचे दर्शन घेऊन पुष्प वाहिले सदर कार्यक्रम राबविण्यासाठी श्री गणेश शिर्के सुनील पवार किशोर जाधव दिलीप गाडेकर विशाल कारंडे शंकर बळी मनोर खैरे पुढाकार घेतला होता

 आजच्या दिवशी सायंकाळी पाच नंतर समाजातील मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्ती यांचाही याच मंचावर सन्मान करून त्यांच्या उपस्थितीत संत रविदास महाराज यांच्या साक्षीने सामाजिक उपक्रमाची व बांधिलकी जपणारे उपक्रम सुरू होणार असल्याची माहिती शंकर बळी आणि दिलीप गाडेकर यांनी दिली

संबंधित पोस्ट

धारावीतील संत रोहिदास समाज बांधवांसह भगिनींचा होलिकोत्सव संपन्न..

vishwatmaklokswamivarta

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे संस्थेच्यावतीने पितृछत्र हरपलेल्या विद्याथी दत्तक योजना2 ऑगस्ट रोजी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा

महाराष्ट्र शिक्षक परीक्षा पात्रता परीक्षा २०२४-राखीव निकालांची सुनावणी दि.२५ पासुन

जालना जिल्ह्यात परदेश अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड

जातपडताळणी समित्यांच्या अस्तित्वावरून विखे पाटील लक्ष्यावर..ना. राधाकृष्ण विखेपाटील यांचा जात पडताळणी समित्या संदर्भातील सल्ला हा असंविधानिक व बेकायदेशीर असून ते सकल मराठा समाजाची परत परत फसवणूक करत असल्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांचा गंभीर आरोप

vishwatmaklokswamivarta

उमेद’च्या माध्यमातून राज्यात महिला बचत गट नोंदणी व१ कोटी लखपती दीदी संकल्प अभियान· २०२६ ते २०२९ या कालावधीत राज्यभर अभियान