vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

           जालना, प्रतिनिधी :- जिल्ह्यात पुर्नरचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स कं.लि.मार्फत राबविण्यात येत आहे. पुर्नरचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा घेतलेला आहे. परंतू फळपिकांची ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे केलेली नाही त्यांनी 25 एप्रिलपर्यंत ई-पीक पाहणी पुर्ण करावी.सातबारा उताऱ्यावर नोंद नसलेले विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपिक विम्याचा लाभ दिला जाणार नाही. सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाला गती

विशेष भारत मोशन पिक्चर असोसिएशनसोबत जागतिक स्तरावर उद्योग सह-निर्मिती करण्यास उत्सुक – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

शेतकऱ्यांनी अग्रीस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी करुन आपला ओळख क्रमांक प्राप्त करावा

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते कराड तालुक्यात शैक्षणिक प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन* 

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर वेळेत अर्ज करावेत