
पाकिस्तानचा सतत सीमेवर जोरदार गोळीबार, अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित, भारताकडून चोख प्रत्युत्तर…
राज्य प्रतिनिधी-पाकिस्तानचा सीमेवर जोरदार गोळीबार, अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित, भारताकडून चोख प्रत्युत्तर राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू आहे. भारतीय सैन्याकडून योग्य उत्तर दिले जात आहे. अंधार पडल्यानंतर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला आहे
पठाणकोट ते फाजिल्का पर्यंत पंजाबच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे वीजपुरवठा खंडित झाला आहे. या जिल्ह्यांमध्ये पठाणकोट, गुरुदासपूर, अमृतसर, तरनतारन, फिरोजपूर आणि फाजिल्का यांचा समावेश आहे. राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू आहे. भारतीय सैन्याकडून योग्य उत्तर दिले जात आहे. अंधार पडल्यानंतर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला आहे. जम्मूच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे आणि पठाणकोटमध्येही वीजपुरवठा खंडित झाला आहे.



