vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पहलगाम  दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले. या कामगिरीबद्दल लष्कराचे आभार व्यक्त करणे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी ‘तिरंगा रॅली’ आयोजन

पहलगाम  दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले. या कामगिरीबद्दल लष्कराचे आभार व्यक्त करणे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी ‘तिरंगा रॅली’ आयोजन

मुंबई प्रतिनिधी#पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले आहे. या कामगिरीबद्दल लष्कराचे आभार व्यक्त करणे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ऑगस्ट क्रांती मैदान येथे आयोजित ‘तिरंगा रॅली’मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, यांच्यासह मुंबईतील आमदार, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

संबंधित पोस्ट

भारत सरकार विरुद्ध ट्विटर पुन्हा कायदेशीर लढाईच्या तयारीत- मीडिया रिपोर्ट

vishwatmaklokswamivarta

ठाणे परिसरात,लेडीज बार तुडुंब भरून कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते? भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मात्र महाविकास आघाडीवर सरकारवर हल्ला, खुलासा करण्याची मागणी…

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात नाराजीनाट्य? ‘त्या’ व्हायरल मेसेजमुळ गोंधळाचे वातावरण….

vishwatmaklokswamivarta

भारत दहशतवाद खपून घेणार नाही- परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

vishwatmaklokswamivarta

धारावी पुनर्विकास प्रकल्प पुन्हा चर्चेत, अदानी समूहासह राज्य सरकारकडे तीन निविदा दाखल

vishwatmaklokswamivarta

धारावीकरांना धारावीतच घर मिळणार धारावीचा विकास चे विजन पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन धारावीतील शिवसेना शिंदे गट महायुतीच्या उमेदवार राजेश खंदारे यांना विजयी करण्याचा आव्हान

vishwatmaklokswamivarta