vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

आधाता ट्रस्ट तर्फे ज्येष्ठांची कानाची निगा व उपचार मार्गदर्शन संपन्न

आधाता ट्रस्ट तर्फे ज्येष्ठांची कानाची निगा व उपचार मार्गदर्शन संपन्न

मुंबई प्रतिनिधी -आधाता ट्रस्ट तर्फे सायन येथील एस आय इ एस महाविद्यालया सभागृहात ज्येष्ठांनी कानाची व स्वयंत्राची घ्यावयाची काळजी उपचार पद्धती तसेच होणाऱ्या नुकसान याबद्दल माहिती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते या त्यावेळी प्रिन्सिपल श्री संदीप सरफरे आधाता ट्रस्टच्या क्लोरा डिसोजा व्हॉइस प्रिन्सिपल राघवन सेंटर कॉर्डिनेटर कल्पना संघवी सोशल वर्कर विठ्ठल शिंदे तज्ञ डॉक्टर दीपा वळाम ज्येष्ठ नागरिक समाजसेवक श्री रजनीश भाई शहा ही मान्यवर मंडळी उपस्थित होती नायर हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टर दीपा वळाम यांनी उपस्थित जेष्ठ नागरिकांना कानाची स्वरयंत्राची घ्यावयाची काळजी उपचार पद्धती व त्यामुळे होणारे परिणाम तसेच अत्याधुनिक उपचार पद्धती मुळे जेष्ठांना मिळणारे फायदे उपचार याबद्दल एका फिल्म शो द्वारे सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले त्यामध्ये कानातील स्वरयंत्र व मेंदूशी काय संबंध आहे तसेच कानाचे दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका ज्येष्ठ ने काळजी घ्यावी वेळेत उपचार व्हावा असा सल्लाही दिला त्यानंतर ज्यांना खरंच ऐकायला येत नाही अशा जेष्ठ यांची मशीनद्वारे तपासणी झाल

यावेळी सायन घाटकोपर विक्रोळी माटुंगा तसेच धारावीतून हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघातून दहा ज्येष्ठ नागरिकांनी हजेरी लावली होती अशी माहिती श्री दिलीप गाडेकर यांनी आधार ट्रस्ट संस्थेला करून दिली ज्येष्ठांचा सहभाग चांगला होता त्यांच्याकरिता ट्रस्टमार्फत चहा अल्पहार याची व्यवस्था केली होती काही ज्येष्ठां पैकी रजनीश शहा यांनी आपण हेरिंग एअर वापरामुळे होणारे फायदे याचा अनुभव सांगितला ज्यांना पुढील उपचार घ्यायचे असतील त्यांनी नायर हॉस्पिटल यांच्याशी संपर्क साधावा

संबंधित पोस्ट

मुंबईतील भांडूप येथून एका मुलीचे अपहरण करून तस्करी करणाऱ्या 4 महिलांना पोलिसांनी अटक 

पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातूनघरोघरी मतदान जनजागृती

गोरेगाव आरे ते बांद्रा बीकेसी भागात धावणार्‍या मेट्रो 3 चा पहिला टप्पा लवकरच होणार मुंबईकरांसाठी खुला…

vishwatmaklokswamivarta

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये887

अंगणवाडी आता फक्त पोषणाचे केंद्र नव्हे, तर उज्ज्वल, सक्षम आणि सुसंस्कारित भावी पिढी घडवण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र बनल्या आहेत, अशा शब्दात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अंगणवाडी सेविकांच्या समर्पित कार्याचे कौतुक

vishwatmaklokswamivarta

नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून देशसेवेची सूवर्णसंधी…!