vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जम्मू-काश्मीरमध्ये उर्दू लादण्याचा कट आम्ही चालवून घेणार नाही!” असा ठाम इशारा डोगरा समाजाने  दिला.

जम्मू-काश्मीरमध्ये उर्दू लादण्याचा कट आम्ही चालवून घेणार नाही!” असा ठाम इशारा डोगरा समाजाने  दिला.

मुंबई प्रतिनिधी : मुंबईत डोगरा समाजाचा आक्रोश बघायला मिळाला. त्यांनी “जम्मू-काश्मीरमध्ये उर्दू लादण्याचा कट आम्ही चालवून घेणार नाही!” असा ठाम इशारा डोगरा समाजाने  दिला.डोगरा समाज ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णा पंडित, उपाध्यक्ष गगन महोत्रा आणि सल्लागार निधी डोगरा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती

डोगरा समाज ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णा पंडित, उपाध्यक्ष गगन महोत्रा आणि सल्लागार निधी डोगरा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. संतप्त निधी डोगरा यांनी सरकारला जाब विचारत म्हटले की, “ज्या उर्दू भाषेचे भाषिक जम्मू-काश्मीरमध्ये अवघे ४.५ टक्के आहेत, ती भाषा प्रशासन तेथील नागरिकावर लादली जात आहे. डोगरी, काश्मीरी, हिंदी आणि इंग्रजीसारख्या स्थानिक व सार्वत्रिक भाषांचा अपमान आम्हाला मान्य नाही!”

कलम ३७० हटवूनही न्याय मिळालेला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. “तुम्ही आम्हाला समानतेच्या स्वप्नात अडकवून, भाषेच्या आधारे पुन्हा भेदभाव करत आहेत.” असा घणाघात करत डोगरा समाजाने सरकारच्या धोरणांवर थेट बोट ठेवले आहे.

डोगरा समाजाने “आमचं अस्तित्व, आमची भाषा, आमची ओळख… कुणाचं खाजगी राजकारण नव्हे!” असे ठणकावून सांगितले आहे.. या पत्रकार परिषदेनंतर राज्य व केंद्र सरकारवर डोगरा समाजाचा दबाव वाढण्याची शक्यता आहे.डोगरा समाज ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णा पंडित, उपाध्यक्ष गगन महोत्रा आणि सल्लागार निधी डोगरा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती

संबंधित पोस्ट

अंबादास दानवे यांनी आमदार पदी निवड झाल्याबद्दल बदनापूर शिवसेनेच्या वतीने सत्कार

कुंभमेळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी साधू महंतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे – कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह कुंभमेळा प्राधिकरणातर्फे साधू महंत यांच्याशी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी यांची कुलभैय्या अनाथालयास भेट देवून पाहणी …

लोकल अपघातानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार दिवा-CSMT जलद लोकल सुरू करण्याची रेल्वेकडे मागणी, गर्दी कमी करण्यासाठी लोकल फेऱ्या वाढवण्यावर भर. “नवीन मार्गिका, १५ डब्यांच्या लोकल्स आणि जलद सेवा गरजेच्या!”

सामाजिक ऋण चुकविण्याचा रायगड डाक विभागाचा अनोखा पायंडा

सर्वांसाठी न्याय.. जलद न्याय ‘ या तत्वावर राज्य शासन काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta