vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं एफ-१६ विमानासह एकूण सहा पाकिस्तानी विमानं पाडली..बंगळरू, कर्नाटक | #OperationSindoor वर बोलताना वायू सेनाध्यक्ष, एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं एफ-१६ विमानासह एकूण सहा पाकिस्तानी विमानं पाडली..बंगळरू, कर्नाटक | #OperationSindoor वर बोलताना वायू सेनाध्यक्ष, एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले

राज्य प्रतिनिधी-बंगळरू, कर्नाटक | #OperationSindoor वर बोलताना वायू सेनाध्यक्ष, एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले, “हे बहावलपूर (जेएम मुख्यालय) येथे आम्ही केलेल्या हल्ल्यापूर्वी आणि नंतरचे फोटो आहेत. येथे जवळपास कोणतेही नुकसान झालेले नाही. तर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं एफ-१६ विमानासह एकूण सहा पाकिस्तानी विमानं पाडली आहेत. त्याबाबत आवश्यक असलेले माहिती म्हणजे शेजारच्या इमारतीही सुरक्षित आहेत. आमच्याकडे सॅटेलाईट फोटोशिवाय स्थानिक माध्यमांमधून आलेल्या आतल्या भागाचे फोटोही आहेत.

#OperationSindoor संदर्भात वायू सेनाध्यक्ष एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले, “आमच्या हवाई संरक्षण प्रणालींनी उत्तम काम केले आहे. आम्ही अलीकडेच खरेदी केलेली एस-४०० प्रणाली गेम-चेंजर ठरली आहे.या प्रणालीच्या रेंजमुळे त्यांच्या विमानांना लांब पल्ल्याच्या ग्लाईड बॉम्बसारख्या शस्त्रांचा वापर करता आलेला नाही, कारण ते प्रणालीमध्ये प्रवेश करू शकले नाहीत.

OperationSindoor वर बोलताना वायू सेनाध्यक्ष, एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले, “हे बहावलपूर (जेएम मुख्यालय) येथे आम्ही केलेल्या हल्ल्यापूर्वी आणि नंतरचे फोटो आहेत. येथे जवळपास कोणतेही नुकसान झालेले नाही. तर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं एफ-१६ विमानासह एकूण सहा पाकिस्तानी विमानं पाडली आहेत. त्याबाबत आवश्यक असलेले माहिती म्हणजे शेजारच्या इमारतीही सुरक्षित आहेत. आमच्याकडे सॅटेलाईट फोटोशिवाय स्थानिक माध्यमांमधून आलेल्या आतल्या भागाचे फोटोही आहेत.

संबंधित पोस्ट

श्रीमती अंजली शर्मा, भाप्रसे यांनी स्वीकारला जालना महानगरपालिका आयुक्तपदाचा पदभार

सिंगल यूज प्लास्टिक वापरास नकार, हाच पर्यावरण संवर्धनाला होकार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वातावरण बदल प्रचार मोहिमेचा शुभारंभ

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट,आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनाने एन.डी.आर.एफ आणि एस.डी.आर.एफ यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी१५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

इराण-इराक मधील संभाव्य युद्धजन्य परिस्थितीनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन-जिल्हा प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर  – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ