vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ अभिनव संकल्पनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे खोपोली येथे आयोजन

अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ अभिनव संकल्पनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे खोपोली येथे आयोजन

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अशा जाती-जमातींना, ज्यांना स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत कोणताही थेट लाभ मिळत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी ‘अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ’ या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ कार्यक्रम दि. 06 मार्च ते दि.08 मार्च 2026 दरम्यान खोपोली येथील लोहाना समाज हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.

या बाजारपेठेमुळे स्थानिक लघु उद्योजक, लक्षित गट, स्वयंरोजगार करणारे युवक-युवती, कारागीर व उत्पादक यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी, स्वतःची उत्पादने विक्रीस ठेवण्याचे व्यासपीठ आणि स्वदेशी उद्योगांना चालना मिळणारआहे.‘अमृतपेठ ’ही केवळ बाजारपेठ नसून रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास आणि आर्थिक स्वावलंबनाचा सेतू ठरणार आहे.या उपक्रमाचे नेतृत्व युवा उद्योजक संजय तन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, स्थानिक उद्योजक व व्यवसायिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केलेआहे.

बाजारपेठेत स्टॉल सहभाग,नोंदणी व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी शैलेश मराठे 9112228759, अमित कुलकर्णी 9545086551 प्रतिनिधींशी संपर्क साधावा. स्थानिक उद्योजक, स्वयंरोजगार इच्छुक व नागरिकांनी मोठ्यासंख्येने सहभागी होऊन ‘अमृतपेठ’उपक्रम यशस्वी करावा.

0000000

संबंधित पोस्ट

डेबुजी परिट समाज जालना आणि गुरू शिष्य परिवाराचा आगळा वेगळा उपक्रम–अमरधान स्मशाभूमीतील संत गाडगेबाबा शांतीवनाचे लोकार्पण @ संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर, मान्यवरांना पुरस्कार, स्वच्छतादुतांचा सत्कार

vishwatmaklokswamivarta

गव्‍हाच्‍या साठयावर निर्बंध; दर शुक्रवारी माहिती देणे अनिवार्य..

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक “अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीनिमित्त रंगोळी, वेशभूषा आणि निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण”अहिल्यादेवींच्या सन्मानातून संस्कृती जपली पाहिजे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

लोककवी वामनदादा कर्डक यांचे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुलढाणा जिल्ह्यात पोटनिवडणुकीची घोषणा

नागपूर जिल्ह्यातील #राऊळगाव येथे स्फोटकांच्या फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. या दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस