vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जून ते ऑगस्टदरम्यान देशातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. 

जून ते ऑगस्टदरम्यान देशातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

राज्य प्रतिनिधी-जून ते ऑगस्टदरम्यान देशातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारतातील काही भाग, ईशान्य राज्ये तसेच जम्मू-काश्मीर, लडाख आणि काही उत्तर-पश्चिम व मध्य भारतातील भागांत पावसाचं प्रमाण सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त राहू शकतं.

दरम्यान, उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यातील राज्ये, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या काही भागांत तापमान 2 ते 3 अंशांनी जास्त राहण्याचा अंदाज असून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक काळ टिकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच तेलंगणा आणि छत्तीसगडमध्येही काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा जाणवू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

पश्चिम आशियाई संकट: महाराष्ट्र शासनाचे एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी पाऊल… सर्वं राष्ट्रहितार्थम्…सर्व काही राष्ट्रासाठी..

काढणीपश्चात प्रक्रिया युनिट घटकाचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावेत

महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम; ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

त्याग आणि शिस्त हाच खऱ्या देशभक्तीचा पाया : सर्वानंद सोनोवाल

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे काम सर्व यंत्रणांनी समन्वयाने करावे– जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

सामाजिक समता सप्ताहाच्या” निमित्ताने कोकण विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन  –प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी….