vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारणा धरणात 11.45 टी.एम.सी. पाणीसाठा..

वारणा धरणात 11.45 टी.एम.सी. पाणीसाठा..

             सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 11.45 टी.एम.सी.पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

      विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 14.48 (105.25), धोम 3.80 (13.50), कन्हेर 3.42 (10.10), धोम बलकवडी 0.68 (4.08), उरमोडी 3.14 (9.97), तारळी 0.64 (5.85), वारणा 11.45 (34.40), राधानगरी 2.04 (8.36), दूधगंगा 2.03 (25.40), तुळशी 1.29 (3.47), कासारी 0.67 (2.77), पाटगांव 1.02 (3.72), अलमट्टी 21.97 (123)

.    सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कण्हेर धरणातून 40, उरमोडी 10, तारळी 86, वारणा 200, दुधगंगा 600, तुळशी 50 व अलमट्टी धरणातून 822 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

            विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 2.6 (40) व अंकली पूल हरिपूर 2.05 (45.11)….

 

शिराळा तालुक्यात 19.9 मि.मी. पावसाची नोंद     सांगली,: जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.7 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 19.9 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे     जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 5 (78.4), जत 0.1 (113.7), खानापूर 1.5 (122.6), वाळवा 9.4 (99.4), तासगाव 3.6 (126.2), शिराळा 19.9 (135.4), आटपाडी 0.3 (131.7), कवठेमहांकाळ 3 (62.6), पलूस 7.5 (81.7), कडेगाव 2.9 (57).

 

0000

संबंधित पोस्ट

गोशाळेला अनुदान मिळण्यासाठी 15 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अनुसूचित जाती- जमातीच्या बेरोजगारांसाठी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

पत्रकारांबद्दल हिन भावना ठेवणार्‍या डॉक्टरांवर कारवाईची मागणी पीसीएम जालनाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

vishwatmaklokswamivarta

बसस्थानक परिसरात २०० मीटर ‘नो पार्किंग’ नियमाची कठोर अंमलबजावणी; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन

थकीत लाभार्थींनी थकीत मुद्दल व व्याज रकमेचा एकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करावे आणि कर्जमुक्त व्हावे

vishwatmaklokswamivarta

मुंबई पोलिसांचे कौतुकास्पद पाऊल, चोरीला गेलेली आणि हरवलेली ८९.७९ लाख रुपये नागरिकांना परत करण्यात आले

vishwatmaklokswamivarta