
मुंबई, ठाण्याला आज यलो अलर्ट, पालघर, पुणे ऑरेंज अलर्ट वर; पावसामुळे राज्यात बळीं….
मुंबई प्रतिनिधी मुंबईचा महाराष्ट्र जोरदार पाऊस राज्यात सर्वत्र अलर्ट तर याबाबत वेधशाळेने दिलेले ही माहिती
आज हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पालघर, पुणे, सातारा मध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक मध्ये यलो अलर्ट देण्यात आले आहे.
महाराष्ट्रामध्ये आता पावसाचा जोर ओसरला आहे. आज हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पालघर, पुणे, सातारा मध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक मध्ये यलो अलर्ट देण्यात आले आहे. तर मागील 24 तासांत 4 बळी वाढल्याने पावसामुळे राज्यात गेलेल्या बळींची संख्या 99 झाली आहे. 7963 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे तर 181 प्राणी देखील बळी गेले आहेत.



