vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वाशिम मध्ये मूक मोर्चा आणि धाराशिव मध्ये आक्रोश मोर्चा बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्वरित फाशी देण्याची मागणी…

वाशिम मध्ये मूक मोर्चा आणि धाराशिव मध्ये आक्रोश मोर्चा बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्वरित फाशी देण्याची मागणी…

 

राज्य प्रतिनिधी- वाशिम मध्ये मूक मोर्चा आणि धाराशिव मध्ये आक्रोश मोर्चा बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्वरित फाशी देण्याची मागणी. करण्यात आली आहे यासाठी वाशिम आणि धाराशिव मध्ये मोठ्या संख्येने नागरिक संतोष देशमुख यांचे परिवारातील लोकही या मोर्चात सामील झाले होते सदर मोर्चा उपस्थित आणि आपले विचार मांडले आणि सर्व संबंधित आरोपींना फाशी देण्याची मागणी केली

 

प्राप्त माहितीनुसार- बीड जिल्ह्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मोर्चे काढले प्रदर्शनी केली त्याच प्रकारे आज धाराशिव मध्येही मोर्चा काढण्यात आला धाराशिव मध्ये काढण्यात आलेला हा आक्रोश मोर्चा या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांच्या परिवारातील लोकांनी सहभाग घेऊन मोर्चाचे नेतृत्व केले आणि सर्वांनी फाशी देण्याची त्वरित कारवाई करण्याची मागणी यावेळी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली याच प्रकारे वाशिम जिल्ह्यामध्ये स्थानिक नागरिकांनी बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चाचे आयोजन केले यात महिला मुलांसह विभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यात यांची प्रमुख होती की सर्व दोषींवर ताबडतोब कारवाई करण्यात यावी देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली सदर मोर्चा मध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे आणि भाजपा आमदार सुरेश धस यांच्या स अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित दोषी आरोपी यांची मालमत्ता जप्त करावी आणि सर्वांना मोका लावण्यात यावा अशी मागणी यावेळी एकमुखाने करण्यात आली

संबंधित पोस्ट

सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

माझी मनपा सेल्फी” उपक्रमाने मतदारांना घातली भुरळ-अहिल्यानगर मनपा स्वीप समितीच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण ‘वोट सेल्फी पॉईंट्स’चे प्रदर्शन-हजारो मतदान कर्मचाऱ्यांनी काढले सेल्फी

vishwatmaklokswamivarta

बुद्ध पौर्णिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘निसर्ग अनुभव’

जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी अधिकाधिक निधी आणणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील  जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न, सन 2026-27 साठी एकूण 751 कोटी 8 लाखांचा प्रारूप आराखडा मान्य- उद्या राज्यस्तरीय बैठकीत आराखडा सादर होणार

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधानांनी देशभरातील 47 ठिकाणी 16व्या रोजगार मेळ्याचे उद्घाटन केले; 51000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे केले वितरण महाराष्ट्रातील मध्य रेल्वेद्वारे मुंबई, पुणे आणि नागपूर येथे रोजगार मेळ्याचे आयोजन; 450 हून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे वितरित

दशसुत्रीची सिद्धता;जंगलातांडा येथील विद्यार्थ्यांनी चटकन सोडविले जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले गणित..