vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जाहिर प्रकटन-*विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी*

जाहिर प्रकटन-*विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी*

 

सातारा, प्रतिनिधी): महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळा तर्फे आवाहन करणेत येते की ११ केव्ही बांबवडे उपसा सिंचन योजना कळयंत्र आवारातून निर्गमित होणाऱ्या ११ केव्ही विद्युत वाहिनीचे विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजना टप्पा क्र.१ (गाव मरोळशी, ता.पाटण, जि. सातारा) व विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजना टप्पा क्र.२ (गाव-घोट, ता. पाटण, जि.सातारा) काम पूर्ण झाले आहे असून, हि वाहीनी दि. ०४/०३/२०२५ नंतर कधीही कार्यान्वित होवू शकते. सदर ची वाहीनी बांबवडे, मरोळशी, गायमुखवाडी, ढोरोशी, घोटगाव व गावठानातून निर्गमित होत असल्याने सदर

वाहिनीवरील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व उच्चदाब वीज वाहिन्यांचे कोणत्याही प्रकारे संपर्क येईल अशा प्रकारची

कृती म्हणजे सदर वीज वाहिन्या खालून उंच लोखंडी सळया, लाकडी बांबू, लोखंडी पाईप इत्यादी कोणत्या

प्रकारच्या तत्सम वस्तू नेवू नयेत. वीज वाहिन्यांच्या खांबावर चढणे, ताणावर कपडे वळत घालणे, अगर गुरे बांधणे

अशी कृती करू नये . तसेच वीज वाहिन्यांच्या खांबाशी लहान मुलांना खेळू देवू नये. त्यामुळे वीज अपघात व धोका

होवू शकतो . तरी वरील सूचनांचे उल्लंघन केल्यास व अपघात घडल्यास महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ

त्यास कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही, याची कृपया सर्व नागरिकांनी व संबंधितानी नोंद घ्यावी.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

ऑपरेशन प्रहारः अवैध मद्यविक्री प्रकरणी १२२ ढाबाचालक दोषी, लोकअदालतीत २६ खटल्यात ८ लाखांचा दंड वसूल…

vishwatmaklokswamivarta

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

न्याय आपल्या दारी उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात येणार मोबाईल व्हॅन

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी यांच्या 300 कोटी रुपये अतिरिक्त मागणीला मुख्यमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद· राज्य नियोजन समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

प्रगतीशील व प्रयोगशील शेतकऱ्यांशी कृषीमंत्र्यांनी साधला संवाद शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य- कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे