vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

पाथ्रीकर कॅम्पस बदनापुर येथे भारतीय जनऔषधी दिवस कार्यक्रम संपन्न

पाथ्रीकर कॅम्पस बदनापुर येथे भारतीय जनऔषधी दिवस कार्यक्रम संपन्न

बदनापूर, प्रतिनिधी-बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट, बदनापूर व प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना यांच्या संयुक्त विद्यमाने ५ मार्च रोजी संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्यामार्गदर्शनाने इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, बदनापुर येथे जनऔषधी दिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र आर. पी. रोड,जालनाच्या संचालिका राखी सर्वेश झंवर, नोडल ऑफिसर जन औषधी परियोजना शिवम पाटील, तसेच जालना येथील सहाय्यक आयुक्त जाधव यांची उपस्थिती लाभली.यावेळी निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट च्या वतीने इन्स्टिटयूट ऑफफार्मसी, बदनापुरचे प्राचार्य डॉ. सुनील जायभाये यांच्या हस्ते सर्वमान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी फार्मसी महाविद्यालयातीलउपस्थित विद्यार्थ्यांना सर्व मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटपकरण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगीराज मुळे यांनी केले. प्रा. संदीपफोके यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कल्याण देवकत्तेतसेच सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्र घेतले.

००००फोटो ओळी….१३-बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.सुनील जायभाये यांच्या हस्ते सर्वमान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

००००००००

संबंधित पोस्ट

पौष्टिक तृणधान्य महोत्सावात ग्राहकांनी केली 22 लाखांची खरेदी*

नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीमुळे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना 1 आणि 2 डिसेंबर रोजी सुटी जाहीर

vishwatmaklokswamivarta

महिला व बाल विकास विभागाची धडक कारवाई; अक्षय तृतीयापासून जिल्ह्यात 11 बालविवाह रोखले..

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी नामांकने पाठवण्याचे आवाहन   • नामांकने पाठवण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2026   • नामांकने, राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर, ऑनलाईन सादर करता येणार

आज पासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव होणार ईश्वरपूर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta

आताच मोठी बातमी-अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️ पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!