vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील धारावीत विद्यार्थ्यांना वही पेन वाटून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

मुंबईतील धारावीत विद्यार्थ्यांना वही पेन वाटून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

मुंबई प्रतिनिधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दुपारी साडेबारा ते दोन या वेळात स्थळ समाज मंदिर सभागृह धारावी येथील कार्यालयात हराळे सेवा संघातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती संपन्न झाली

यावेळी शाळेतील विद्यार्थी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपली मनोगत व्यक्त केली तसेच श्री सुनील पवार श्री दिलीप गाडेकर व अनुसया माने यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळ व चर्मकार समाज या विषयी माहिती देऊन समाजाला प्रबोधन केले

या कार्यक्रमात एक पेन एक वही या उद्देशाने जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले यावेळी विभागातील महिलांचा फार मोठा सहभाग लागला तसेच तरुण मंडळी ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते

सदर कार्यक्रमासाठी शंकर बळी विशाल कारंडे दिलीप गाडेकर किशोर जाधव आरती माने अलका साबळे सरिता शेरखाने यांच्या सहभाग लाभला कार्यक्रमाचे शेवटी सर्वांना चॉकलेट वाटप करण्यात आले शंकर बळी यांनी सर्वांचे आभार मानले

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यात दिव्यांग बांधवांसाठी सक्षमीकरण कार्यालय सुरू

vishwatmaklokswamivarta

बिहारमधील बावनबुटी साडी बनवणाऱ्या विणकर महिलांच्या आर्थिक उन्नतीमध्ये योगदानाबद्दल गौरव जानकीदेवी बजाज पुरस्काराने वीणा उपाध्याय राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

ड्राय वेस्ट बँक’ या अभिनव उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांचा सन्मान

भारतीय रेल्वेने तीन विभागांमध्ये 472 किमी मार्गावर ‘कवच 4.0’ सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करून अंमलबजावणीला दिली गती एकाच दिवसात कवच प्रणालीचे आतापर्यंतचे सर्वाधिक कार्यान्वयन साध्य

vishwatmaklokswamivarta

समुद्र ही केवळ सीमा नव्हे तर ती विकासाची संधी आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी क्षेत्रावर भारतीय सामर्थ्याचा झेंडा रोवला होता. याच सामर्थ्याला पुढे नेऊन भारत आज जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये केले.

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग उमेदवारांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र अनिवार्य १ मे २०२५ पासून नव्या अटींची अंमलबजावणी..