vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई विभाग मार्फत मुंबईतील चेंबूर गार्डन आणि अनेक ठिकाणी  जयंती निमित्त आरोग्य शिबिर आणि शरबत अल्पोहार पाणी वाटून परिसरात जयंती साजरी…

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई विभाग मार्फत मुंबईतील चेंबूर गार्डन आणि अनेक ठिकाणी  जयंती निमित्त आरोग्य शिबिर आणि शरबत अल्पोहार पाणी वाटून परिसरात जयंती साजरी…

मुंबई प्रतिनिधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई प्रदेश यांचे विद्यमान आमदार सना मलिक आणि माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांनी अनेक ठिकाणी मुंबईतील अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शरबत अल्पोहार पाणी वाटून परिसरात जयंती साजरी केली

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त मुंबईतील चेंबूर गार्डन जवळ विविध ठिकाणी आरोग्य शिबिर ही लावण्यात आले होते त्याच्यामध्ये आरोग्याची पूर्ण तपासणी डोळे तपासणी यावेळी करण्यात आली आणि पाणी तसेच शरबत वाटप करण्यात आली यावेळी मान्यवर मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ दादा टी कांबळे राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस इस्तियाक खान मुंबई प्रदेश अध्यक्ष युवक संजय गिरी तसेच अनेक मान्यवर नेते आणि कार्यकर्ते कार्यक्रमाच्या स्थळी बाबासाहेबांच्या भक्तांना शरबत वाटप केले आणि अनेक ठिकाणी अल्पोहारी वाटप करण्यात आला यावेळी मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली होती यावेळी मोठ्या संख्येने विभागातील नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी होते

संबंधित पोस्ट

सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने हवाई प्रवास शुल्क विषयक घेतला आढावा

दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हास्तरावर आढावा -सचिव तुकाराम मुंढे

कोकण विभागातील 51 लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला “हिंद-दी-चादर” अन् “बोले सो निssहाल” चा जयघोष-बेस्ट ऑफ इंडिया’ रेकॉर्डमध्ये विश्वविक्रमाची नोंद….

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती” योजनेचा लाभ घेण्यासाठी मातंग समाजातील विद्यार्थी/विद्यार्थीना दि.20 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

समुद्र ही केवळ सीमा नव्हे तर ती विकासाची संधी आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी क्षेत्रावर भारतीय सामर्थ्याचा झेंडा रोवला होता. याच सामर्थ्याला पुढे नेऊन भारत आज जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये केले.

vishwatmaklokswamivarta

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार,स्वयम योजनेसाठी अर्ज करावेत