vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वराज्य प्रतिष्ठान यांच्यावतीने अन्नधान्य किट वाटप संपन्न

महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वराज्य प्रतिष्ठान यांच्यावतीने अन्नधान्य किट वाटप संपन्न

 

मुंबई प्रतिनिधी –

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व स्वरराज प्रतिष्ठान (रजि) याच्या विद्यमानाने प्रशांत गांधी (विभाग अध्यक्ष मुं.दे) यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रँड रोड विभागातील परिवारांसाठी अन्य धान्य किट वाटपाचे कार्यक्रमाचे आयोजन अनिल शांताराम नागरे उपविभाग अध्यक्ष (मनसे) स्वरराज प्रतिष्ठान (संस्थापक अध्यक्ष) याने केला होता. सदर कार्यक्रमास संदीप साळवी,दिनेश शेट्टी, तेजस यादव, आयुब अन्सारी, एल्विस पिनो.सागर शहा, संदीप पटेल,करण गुप्ता , गणेश शिंदे, गणेश यादव, कमलेश कपडिया तसेच ,समाजसेवक विस्तास्पर मेहता उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

एसटी) डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

vishwatmaklokswamivarta

राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे ग. दि. कुलथे यांना अभिवादन

अँटॉप हिल परिसरातील अल्पवयीन चार वर्षाच्या  मुलीचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीस 12 तासात  अटक

दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार, सुमारे ४३ लाख रोजगारनिर्मिती – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत ७ मार्च रोजी लातूर तालुक्यात हरंगुळ मंडळातील टाकळी (शि) येथे समाधान शिबीर

गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दुर्गम उळुंबमध्ये जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा मुक्काम**जिल्हाधिकाऱ्यांच्या साधेपणाने गावकरी भारावले*