जिल्ह्यात शिवसेनेच्या ‘क्या हुआ तेरा वादा’ शेतकरी जनआंदोलनाला प्रचंड प्रतिसाद : शेतकर्यांच्या ज्वलंत प्रश्नी शिवसैनिकांची तहसिलकार्यालयावर धडक : लबाड सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांची घोषणाबाजी…
जालना, (प्रतिनिधी)-सत्ता मिळविण्यासाठी महायुतीमधील घटक पक्षांनी निवडणुक प्रचारात शेतकर्यांना अनेक अमिषे दाखविली. मात्र सत्ता मिळताच शेतकर्यांना वार्यावर सोडले. त्यांनी दिलेल्या आश्वासनांची त्यांना आठवण करुन देण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीनेतेरा वादा’ हे शेतकरी जनआंदोलन सुरु केले आहे. त्याचा एक भाग म्हणून जालना जिल्हृयातील सर्व तालुक्यात शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पदाधिकार्यांनी एकत्र येवून जिल्हाधिकारी, तहसिलदार,ग्रामविकास अधिकार्यांना निवेदन देवून मागण्य शासनापर्यंत पोहोचण्याची मागणी केली.
आज शिवसेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात सत्ताधारी पक्षांच्या वतीने निवडणुकीच्या काळात शेतकर्यांना कर्जमुक्ती देऊ, शेतकरी सन्मान योजनेतून प्रति शेतकरी पपंधरा हजार रुपये देऊ, लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये मानधन देऊ, राज्यातील ४४ हजार गावात पाणंद रस्ते बांधू,शेतकर्यांनी खरेदी केलेल्या खतावरील एसजीएसटी अनुदान स्वरूपात परत करू, एक रुपयात पिक विमा देऊ, वृद्ध पेन्शन धारकांना एकवीसशे रुपये मानधन
देऊ, अन्नदाता बनेल ऊर्जादाता योजना राबवून शेतीला २४ तास वीज देऊ.शेतीमालाला हमीभाव देऊ, बी बियाणे खतांच्या किमतीवर नियंत्रण ठेऊ, हर घरजल हर घर छत ही योजना राबवू,मराठवाडा वॉटर ग्रीडला केंद्राकडून मान्यता घेऊ अशी अनेक मोठ मोठी आश्वासने दिली. सरकार आले की आश्वासनांची पूर्तता
करण्याचा शब्द देण्यात आला. परंतु निवडणुकीनंतर व सरकार आल्यावर शेतकर्यांच्या या सर्व प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. याचा निषेधही नोंदविण्यात आला.जालना तालुका शिवसेना : जालना येथे तहसिल कार्यालयात निवेदन उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, बाबुराव पवार,तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, माजी सभापती मुरलीधर थेटे, शहरप्रमुख बाला परदेशी, उपतालुकाप्रमुख प्रभाकर उगले, तालुका संघटक बाबुराव कायंदे, विभागप्रमुख बळीराम ढवळे, जनार्धन गिराम, युवासेना तालुकाप्रमुख संदीप मगर, शहरप्रमुख दर्शन चौधरी,बंजारा सेलचे शंकर जाधव यांच्यासह आदी उपस्थित होते.बदनापूर तालुका शिवसेनेच्या : वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम, कारभारी मसलेकर, ऋषीकेश थोरात, राजु जाधव, रामेश्वर फड, सुदामराव काळे, अनिसपठाण, बाबुराव गोडसे, बळीराम कोल्हे, औचितराव अंभोरे, अंकुश वाघ, केशवक्षीरसागर, विजय भवर, अर्जुन ठोंबरे, वैजीनाथ शिरसाट, दत्ता पडोळ, जावेदखान, श्रीराम धोंडीबा, राजेंद्र जर्हाड, संजय जर्हाड, शिवाजी कर्हाळे,सुधाकर खैरे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
भोकरदन तालुका : भोकरदन येथे उपजिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव,तालुकाप्रमुख वैâलास पुंगळे, शहरप्रमुख महेश पुरोहित, विठ्ठल जाधवयांच्यासह आदींची उपस्थिती होती.जाफराबाद तालुका शिवसेना : जाफराबाद येथे यावेळी उपजिल्हाप्रमुख रमेशगव्हाड, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर जगताप,तालुकाप्रमुख कुंडलिक मुठ्ठे,माजीजि.प. अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, देविदास पैठणे, शिवाजी रगड, संतोष रगड,भगवत घोडके, शिवाजी गावंदे, गणपत बनकर, समाधान सवडे, गणेश सवडे, इम्रानशेख, अश्पाक कुरेशी, प्रसाद भुईटे, प्रल्हाद बनकर, वसंता फलके, विनोदशेळके, समाधान चव्हाण, समीर शहा, विनोद जाधव, राजु लोखंडे, विष्णु लोंखडेआदीं शिवसेना पदाधिकार्यांची उपस्थिती होती.घनसावंगी तालुका : घनसावंगी येथे तालुकाध्यक्ष संदीप कंटूले,माजी जि.प.सदस्य देवनाथ जाधव,माजी पं.स. सभापती मधुकर साळवे, शिवसेना गटनेते यादवदेशमुख, बबनराव घोगरे,राजेंद्र तांगडे,अर्जुन पवार,दिलीप कंटूले, शंतनूदेशमुख याच्यासह शिवसैनिकांच्या स्वाक्षरी आहेत.मंठा तालुका : मंठा येथे नगरसेवक प्रदीप बोराडे यांच्यासह अनंता वैद्य,सचिन चव्हाळ, रवी काळे, राहुल बोराडे, ईलीयास शेख, राजेश पवार, गोरख चव्हाण, जुनेद पठाण, एहासान शेख, गजानन झोल, तान्हाजी मोरे, विजय तायडे,करण बोराडे, प्रविण पंडीत, रुतिक जाधव, पवन जाधव, विठ्ठल जाधव, किशोरझोल, ऋषिकेश वाघ, संदीप जोशी, संदीप ढेगळे, विठ्ठल काकडे, माणिक ढेंगळे,वैभव मराठे यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.परतुर शिवसेनेच्या : वतीने निवेदन देतांना उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम व