vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानव्यवसाय

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि बिट्स-पिलानी यांनी सरकार, सार्वजनिक क्षेत्र आणि उद्योगातील व्यावसायिकांसाठी सायबर सुरक्षेमध्ये व्यावसायिक विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि बिट्स-पिलानी यांनी सरकार, सार्वजनिक क्षेत्र आणि उद्योगातील व्यावसायिकांसाठी सायबर सुरक्षेमध्ये व्यावसायिक विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी.

माहिती तंत्रज्ञ प्रतिनिधी-

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि बिट्स-पिलानी यांनी सरकार, सार्वजनिक क्षेत्र आणि उद्योगातील व्यावसायिकांसाठी सायबर सुरक्षेमध्ये व्यावसायिक विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी.

मंत्रालयानं या उपक्रमाला देशाच्या सायबर संरक्षण क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी आणि कुशल सायबर सुरक्षा कार्यबल तयार करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हटले आहे.

हा कार्यक्रम १९ जुलै रोजी सुरू होईल आणि व्यावसायिकांसाठी खुला आहे.

संबंधित पोस्ट

उद्योग पुरस्कार वितरण सोहळा-औद्योगिक विकासाला चालना;सुसज्ज कन्व्हेंशन सेंटर उभारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फलटण व कोरेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदांची भरती

vishwatmaklokswamivarta

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय-स्वंयम योजनेसाठी १० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

माजी सैनिक आणि वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ;कर्ज योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय खरीप हंगाम 2024-25 पीक स्पर्धेमध्ये ज्वारी, बाजरी व सोयाबीन पिकामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी*