vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानव्यवसाय

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि बिट्स-पिलानी यांनी सरकार, सार्वजनिक क्षेत्र आणि उद्योगातील व्यावसायिकांसाठी सायबर सुरक्षेमध्ये व्यावसायिक विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि बिट्स-पिलानी यांनी सरकार, सार्वजनिक क्षेत्र आणि उद्योगातील व्यावसायिकांसाठी सायबर सुरक्षेमध्ये व्यावसायिक विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी.

माहिती तंत्रज्ञ प्रतिनिधी-

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि बिट्स-पिलानी यांनी सरकार, सार्वजनिक क्षेत्र आणि उद्योगातील व्यावसायिकांसाठी सायबर सुरक्षेमध्ये व्यावसायिक विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी.

मंत्रालयानं या उपक्रमाला देशाच्या सायबर संरक्षण क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी आणि कुशल सायबर सुरक्षा कार्यबल तयार करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हटले आहे.

हा कार्यक्रम १९ जुलै रोजी सुरू होईल आणि व्यावसायिकांसाठी खुला आहे.

संबंधित पोस्ट

दिव्यांगांसाठी हरित ऊर्जेवर चालणारे फिरते दुकान मिळणार…

vishwatmaklokswamivarta

या तारखेपासून तुमचा Android स्मार्टफोन होऊ शकतो बंद, तुमचा फोन तर यामध्ये नाही?

Super Admin

बुलढाणा येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

राज्य व जिल्हास्तरीय जागतिक कौशल्य स्पर्धेकरीता23 वर्षाखालील पात्र उमेदवारांनी नाव नोंदणी करावी

बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी*कृषि विभागाचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta