vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रायगड जिल्ह्यातील 🌧️ हेटवणे धरण विसर्ग सुरू – नागरिकांना सतर्कतेचा इशारा! . प्रशासनाने नदीकाठच्या राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना दिल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील 🌧️ हेटवणे धरण विसर्ग सुरू – नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

राज्य प्रतिनिधी –

रायगड जिल्ह्यातील 🌧️ हेटवणे धरण विसर्ग सुरू – नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

दि. 26 जुलै 2025 रोजी रात्री 10.25 वाजता हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या सांडव्या वरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे

आज सकाळी 7.00 वाजेपर्यंत धरणाची पाणी पातळी 83.30 मीटर झाली असून सांडव्या वरून 0.20 मीटर खोलीने पाणी वाहत आहे. सध्या विसर्ग दर 9.44 घनमीटर/सेकंद आहे

💧 प्रकल्प स्थिती:एकूण पाणीसाठा: 147.49 दलघमी उपयुक्त साठा: 144.98 दलघमी सध्याचा एकूण साठा: 131.078 दलघमी

सध्याचा उपयुक्त साठा: 128.568 दलघमी साठा टक्केवारी: 88.68%सांडवा पातळी: 83.10 मी. | पूर्ण जलाशय पातळी: 86.10 मी☔ पावसाची माहिती:आजचा पाऊस: 57 मिमी एकूण हंगामी पाऊस: 1956 मिमी⚠️ भोगेश्वरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. हवामान आणि पावसाच्या स्थितीनुसार पुढील पूरपरिस्थितीबाबत माहिती अद्ययावत दिली जाईल.

#Raigad #HetwaneDam #FloodAlert #Rains #WeatherUpdate #MHWeather #DisasterAlert

संबंधित पोस्ट

जनतेच्या सहकार्याने अमली पदार्थ मुक्त कामठी करणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात ‘अमलीपदार्थ विरोधी रॅली’

एन.डी.आर.एफ.ची पथक कराड येथे दाखल

सातारा जिल्ह्यात जनगणना 2027 साठी जोरदार तयारी सुरू..

महाडच्या वरंध घाटातील अपघात ग्रस्त प्रवाश्यांची मंत्री गोगावले यांनी केली विचारपूस

शेतकरी आणि शेती समृद्ध करण्यासाठी ठोस आणि सर्वसमावेशक उपाययोजना – मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या बद्दल एकेरी व अपशब्द वापरल्यामुळे स्व स्वरूप संप्रदाय, जालना जिल्हा येथील भक्तगण सर्व भक्तगणांच्या तीव्र भावना दुखावल्या त्या विरोधात कारवाईची मागणी..

vishwatmaklokswamivarta