vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रेवा ते पुणे आणि जबलपूर ते रायपूर या दोन इतर गाड्यांना व्हर्च्युअल पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला.भावनगर रेल्वे स्थानकावर देशातील १३०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा जगातील सर्वात मोठा स्टेशन पुनर्विकास प्रकल्प..

रेवा ते पुणे आणि जबलपूर ते रायपूर या दोन इतर गाड्यांना व्हर्च्युअल पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला.भावनगर रेल्वे स्थानकावर देशातील १३०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा जगातील सर्वात मोठा स्टेशन पुनर्विकास प्रकल्प..

राज्य प्रतिनिधी-

रेवा ते पुणे आणि जबलपूर ते रायपूर या दोन इतर गाड्यांना व्हर्च्युअल पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला.भावनगर रेल्वे स्थानकावर देशातील १३०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा जगातील सर्वात मोठा स्टेशन पुनर्विकास प्रकल्प आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भावनगर रेल्वे स्थानकावरून भावनगर-अयोध्या कॅन्टोन्मेंट साप्ताहिक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला गेल्या ११ वर्षांत ३४ हजार किलोमीटरचे नवीन रेल्वे ट्रॅक टाकण्यात आले जे भारतीय रेल्वेमध्ये होत असलेल्या मोठ्या परिवर्तनाचा पुरावा आहे भावनगर रेल्वे स्थानकावर देशातील १३०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा जगातील सर्वात मोठा स्टेशन पुनर्विकास प्रकल्प आहे.

यावेळी ते म्हणाले की या अकरा वर्षात मोदी सरकार यांनी रेल्वे प्रकल्पावर भरपूर काम केलेले आहे प्लॅटफॉर्म स्वच्छते विषयी गाड्या स्वच्छते विषयी अकरा वर्षांपूर्वी कोणत्याही रेल्वे स्थानकावर उभे राहणे अक्षरश कठीण होते रेल्वे ट्रॅक सतत कचरा असल्याचे दिसून येत असे साफसफाई नव्हती पडेल ते अवस्थेतच रेल्वे स्थानकाची  अवस्था होती आता मात्र स्वच्छता सर्वत्र पाहण्यास मिळत आहे असे यावेळी

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले

 नवीन रेल्वेस्थानका तयार होत आहेत सर्वत्र स्टेशन साफसफाई पाहण्यास मिळत आहे पन्नास वर्षापासून असलेला रेल्वेच्या सुधारणेचा प्रश्न पूर्ण काम केलेले आहे येणाऱ्या काळामध्ये रेल्वेच प्रकल्प आणखी सुधारलेल्या दिसून येणार आहेत

संबंधित पोस्ट

प्रजा फाउंडेशनचा धक्कादायक रिपोर्ट-  मुंबई महानगरपालिकेच्या गैर कारभाराचा भांडाफोड-पालिका नागरिक सेवा पुरवठ्यात आघाडी मात्र पर्यावरण आणि हवामान बदलाच्या बाबत उत्तरदायित्वात पिछाडी, प्रजा फाउंडेशन च्या नागरिक अहवालामध्ये धक्कादायक आकडेवारी सादर

vishwatmaklokswamivarta

शासकीय आश्रम शाळा दीर्घकालीन सुट्ट्या कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरण अनुज्ञेयआमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नामुळे मिळालेले यश …

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालकमंत्र्यांनी केले लातूर जिल्हा प्रशासनाचे अभिनंद• दोन वर्षांत १९ आरोग्य संस्थांना मिळाले राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन• राज्यात प्रथमच ग्रामीण रुग्णालयाला एनक्यूएएस मानांकन

गर्भलिंग तपासणी प्रतिबंधक कायद्याची (PCPNDT) जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्यातील जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी गुरुवार दि.१४ ऑगस्ट रोजी ‘कन्या सन्मान दिवस’ साजरा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

सिरोंचा उपविभागात गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहनपाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता..

vishwatmaklokswamivarta

आरटीई’ टप्पा क्र. ४ प्रवेशासाठी मुदतवाढप्रवेश प्रक्रिया आता ९ जून २०२५ पर्यंत..