vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुणे–बंगळुरु महामार्गावर अति भीषण अपघात: सात जणांचा मृत्यू…. तीन वाहने जळून खाक…

पुणे–बंगळुरु महामार्गावर अति भीषण अपघात: सात जणांचा मृत्यू…. तीन वाहने जळून खाक…

राज्य प्रतिनिधी-पुणे–बंगळुरु महामार्गावर अति भीषण अपघात: सात जणांचा मृत्यू…. तीन वाहने जळून खाक…अग्निशमन विभागाच्या ८ गाड्या, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल.

नवले पूलाजवळ एका कंटेनरच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मागील अनेक वाहनांना धडक लागली. धडकेनंतर कंटेनर आणि एका चारचाकी वाहनाला आग लागली, तीन वाहनं क्षणात जळून खाक.अग्निशमन विभागाच्या ८ गाड्या, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल.

 ४ अधिकारी आणि ४० जवानांनी जीव धोक्यात घालून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढलं आणि आग आटोक्यात आणली.

पुणे बंगळुरु महामार्गावर कंटनेरच्या धडकेमुळे वाहनांना लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू, सरकारकडून पीडितांना मदत जाहीर.

संबंधित पोस्ट

चला, विकसित महाराष्ट्रासाठी एकत्र काम करूया!

ह्युंदाई मोटरच्या प्रोजेक्ट H२OPE अंतर्गत गडचिरोलीतील शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी-मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक

vishwatmaklokswamivarta

लोकोत्सव’ सांस्कृतिक कार्यक्रमास प्रतिसाद

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग-तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ,कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार, प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार

ठाणे जिल्ह्यात ‘उमेद’ अभियानाचा सक्षमीकरणाचा प्रवास,वज्रेश्वरी महोत्सवात ‘जिल्हास्तरीय व मिनी सरस विक्री प्रदर्शन’ सुरू; नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण करणे गरजेचे – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया