vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुणे–बंगळुरु महामार्गावर अति भीषण अपघात: सात जणांचा मृत्यू…. तीन वाहने जळून खाक…

पुणे–बंगळुरु महामार्गावर अति भीषण अपघात: सात जणांचा मृत्यू…. तीन वाहने जळून खाक…

राज्य प्रतिनिधी-पुणे–बंगळुरु महामार्गावर अति भीषण अपघात: सात जणांचा मृत्यू…. तीन वाहने जळून खाक…अग्निशमन विभागाच्या ८ गाड्या, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल.

नवले पूलाजवळ एका कंटेनरच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मागील अनेक वाहनांना धडक लागली. धडकेनंतर कंटेनर आणि एका चारचाकी वाहनाला आग लागली, तीन वाहनं क्षणात जळून खाक.अग्निशमन विभागाच्या ८ गाड्या, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल.

 ४ अधिकारी आणि ४० जवानांनी जीव धोक्यात घालून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढलं आणि आग आटोक्यात आणली.

पुणे बंगळुरु महामार्गावर कंटनेरच्या धडकेमुळे वाहनांना लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू, सरकारकडून पीडितांना मदत जाहीर.

संबंधित पोस्ट

जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा समर्थकांसह भाजपा मध्ये प्रवेश प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई नागपूर येथे प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन ; ग्रंथालयाचे भूमिपूजन

मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये यांना उद्या दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी !

vishwatmaklokswamivarta

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारी रोजी होणार मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरूवात

आताची मोठी बातमी -बीड जिल्ह्याचे चे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी पैठणमध्ये आक्रोश मोर्चा चे आयोजन

जिल्ह्यात दोन महिन्यांसाठी विनापरवाना ड्रोन वापरास बंदी…