vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुणे–बंगळुरु महामार्गावर अति भीषण अपघात: सात जणांचा मृत्यू…. तीन वाहने जळून खाक…

पुणे–बंगळुरु महामार्गावर अति भीषण अपघात: सात जणांचा मृत्यू…. तीन वाहने जळून खाक…

राज्य प्रतिनिधी-पुणे–बंगळुरु महामार्गावर अति भीषण अपघात: सात जणांचा मृत्यू…. तीन वाहने जळून खाक…अग्निशमन विभागाच्या ८ गाड्या, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल.

नवले पूलाजवळ एका कंटेनरच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मागील अनेक वाहनांना धडक लागली. धडकेनंतर कंटेनर आणि एका चारचाकी वाहनाला आग लागली, तीन वाहनं क्षणात जळून खाक.अग्निशमन विभागाच्या ८ गाड्या, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल.

 ४ अधिकारी आणि ४० जवानांनी जीव धोक्यात घालून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढलं आणि आग आटोक्यात आणली.

पुणे बंगळुरु महामार्गावर कंटनेरच्या धडकेमुळे वाहनांना लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू, सरकारकडून पीडितांना मदत जाहीर.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जूनलाआवेदनपत्र भरण्याची मुदत 16 एप्रिलपर्यंत…

सांगली जिल्ह्यात 44 गावातील 47 नवीनरास्त भाव दुकानासाठी अर्ज करावेत- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

बुलढाणा जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला; कमाल तापमानाचा पारा ४३.६ अंशांवरविदर्भात अमरावती आणि वर्धा सर्वाधिक उष्ण; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर पुरस्कारप्राप्त कलाकरांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांना आवाहन 

vishwatmaklokswamivarta

आगामी काळात ‘महाक्राईमओएस’ चा राज्यभर होणार वापर; २ कोटी रुपयांचा निधी मंजूर ‘एआय’ आधारित गुन्हे तपासाच्या प्रायोगिक प्रकल्पाला मिळाले आर्थिक बळ