vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मोठी बातमी उत्तर प्रदेशातील लखनौ येथील एका कोचिंग सेंटरमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता..

मोठी बातमी उत्तर प्रदेशातील लखनौ येथील एका कोचिंग सेंटरमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता..

राज्य प्रतिनिधी-उत्तर प्रदेशातील लखनौ येथील एका कोचिंग सेंटरमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.अग्निशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

अग्निशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

उत्तर प्रदेशातील लखनौ येथे भीषण आग दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरू असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या निकटवर्तीयांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे यावेळी राष्ट्रपती यांनी

उत्तर प्रदेशातील लखनौ येथे भीषण आग दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या असून जखमींना लवकरात लवकर पूर्णपणे बरे वाटावे, अशी प्रार्थना केली आहे.या दुःखद प्रसंगात संपूर्ण देश पीडित कुटुंबियांसोबत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी २६ एप्रिल रोजी मतदान 

मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठे यश! मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सरकारने खालील महत्त्वाचे निर्देश दिले आहेत

vishwatmaklokswamivarta

पोलीस पाटील गिरीधर पाटील यांना मिळाला“विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार 2024”

शरीर सुदृढ असेल तरच उत्तम प्रशासन घडेल – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ​लोणी – शिर्डी येथे जलसंपदा विभागाच्या पाचव्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना प्रारंभ

vishwatmaklokswamivarta

अधिकाऱ्यांनी लोकमान्यता मिळेल असे प्रशासकीय कार्य करावे – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

मुंबई, पुणे, मराठवाडा आणि अहिल्यानगरला अधिक वेगवान, सक्षम आणि आधुनिक जोडणी देणाऱ्या नेरळ–वांद्रे–पाईट–शिरोली–पाबळ–मळठण–शिरूर या १३४ कि.मी. लांबीच्या चौपदरी महामार्ग प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार

vishwatmaklokswamivarta