मुंबई प्रतिनिधी-रविवार, २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून सोमवार, २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील पाणीसाठ्यात २.२२ टक्क्यांनी वाढ.
यामुळे सातही जलाशयांमधील एकूण पाणीसाठा ८८.४० टक्क्यांवर पोहोचला आहे.