आयआयटी संस्थांनी देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
राज्य प्रतिनिधी -आयआयटी संस्थांनी देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा मिशन आहे आणि 2037 पर्यंत गोवाला विकसित राज्य बनवण्याची आपली आकांक्षा आहे.
@IITGoaofficial ने फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिर इथं सहावा दीक्षांत समारंभ आयोजित केला. या समारंभात १४५ बी.टेक, १३ एम.टेक आणि १५ पीएचडी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
आयआयटी संस्थांनी देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा मिशन आहे आणि 2037 पर्यंत गोवाला विकसित राज्य बनवण्याची आपली आकांक्षा आहे. असे यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले